लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.
सर्वसामान्य जनता आपल्या क्षेत्रातील पुढारी आपल्या क्षेत्रात येण्याची वाट बघत असतात.त्यांनी लोकांचा समस्या ऐकाव्यात, त्यांनी आमचा क्षेत्राची पाहणी करावी ; ...









