राज्यातील ज्या शेतकऱ्यांची नावे सातबारा उताऱ्यावर नाही अशा सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे . जे जे पात्र शेतकरी आहेत त्यांची नावे हि सातबारा उताऱ्यावर घेण्याचा निर्णय ,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार ने घेतला आहे ,ज्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे .
या बद्दलची माहिती महसूल विभागाकडून आणि राज्याचे महसूल मंत्री श्री . चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून जनतेला समाजमाध्यमांवर देण्यात आली .







