जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.
पूर्वी फोन वैगरे जेव्हा बाजारात यायचे होते. जेव्हा लोकांकडे अस क्षणात कुठेही कोणाशीही जुडायची माध्यमे नव्हती. तेव्हा लोकं एकमेकांना भेटण्यासाठी...









