• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, May 23, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.

chiwchiwat team by chiwchiwat team
August 20, 2025
in लेखक कट्टा
0
देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.
Share on FacebookShare on WhatsApp

खेळांना आम्ही एवढ महत्व देत आहोत अस म्हणतो. मात्र, बघायला फक्त एवढ मिळत की क्रिकेट सारख्या खेळला प्रचंड मह्त्व या दिवसांत मिळत आहे आणि त्यामुळे जिकडे तिकडे क्रिकेट चे सामने होतांना आणि क्रिकेटच्या सामन्यांच आयोजन होताना दिसत.

आणि त्यातून मात्र कोणते मूलं किवा खेळाडू समोर येत आहेत. खरच का खेड्या पाड्यातील उदयोन्मुख आणि प्रतिभा असलेले परिश्रमी खेळाडू समोर येत आहेत की तिथेही खालून चिरीमिरी देऊन त्याच लोकांना समोर आणले जात आहे ज्यांना तेथील क्रिकेट प्रशासन किंवा तेथील ठरविक संघ निवड करणारे, लोकं समोर आणू इच्छितात आणि खेळवू इच्छितात.

कारण कित्येक खेड्यांत या दिवसांत अनुभवायला मिळते की कित्येक क्रिकेट खेळणारे खेळाडू अनेक वर्षे देऊन सुद्धा, साधं जिल्हा पातळी वर सुद्धा खेळू शकत नाही आणि कित्येक खेळाडू अनेक वर्षे परिश्रम करून सुद्धा त्यांचा हाती काही लागत नाही. कारण तिथे सुद्धा खालून पैसा द्यावा लागतो किंवा आणि तिथेसुद्धा कित्येकांना पैसा वाटावा लागतो. तर अशी परिस्थित असते .

तिकडे कित्येकदा जिल्हा पातळीवर खेळाडूंना खेळण्यासाठी चांगले मैदाने नसतात असेल तर त्या मैदानांमध्ये योग्य त्या सोयी सुविधा नसतात. अनेक जिल्ह्यात आणि तालुक्याचा ठिकाणी, गाव पातळीवर सुद्धा क्रिकेटसाठी किंवा बाकीच्या खेळांसाठी सुद्धा योग्य त्या सोयी सुविधा पुरविल्या जात नाही. क्रिडा क्षेत्रासाठी जो पैसा निधी म्हणुन सरकार कडून येतो तो पैसा कित्येकदा ते क्रिडा मैदाने चांगले आणि सुसज्ज बनविण्यासाठी वापरला जात नाही त्याऐवजी तो सारा पैसा, एकतर अधिकारी वर्ग आणि तिथले पुढारी गिळंकृत करून टाकतात आणि मग आम्हाला बघायला मिळते की गावातले पुढारी सुद्धा एक नाही तर चारचार आणि त्या पेक्षा अधिक वाहने घेऊन गावात आणि शहरात फिरत असतात आणि मौजमजा करत असतात.

त्याचबरोबर अधिकारी सुद्धा बक्कळ श्रीमंत होत जातात. पगार त्यांचा कमी असतो मात्र गाड्या बंगल्यांची त्यांचा कडे कमतरता नसते आणि त्याच गावात शिरल्यावर आपल्याला अनुभवायला मिळते की गावातील मूल चड्डी वर फिरत आहेत. गावातील लोकांची परिस्थित बिकट आहे, तिथे सोयी सुविधांची बोंब आहे. लोकं समस्यांमुळे प्रचंड त्रस्त आहेत. गावात किंवा तालुक्यात किंवा जिल्हा पातळीवर खेळांसाठी मैदाने नाहीत असेल तर त्या मैदानांची परस्थिति वाईट आहे. येणारा निधी गावातील किंवा, तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होत नाही आहे.
अशी परिस्थिती कित्येक गावांमध्ये असते. क्रिकेट व्यतिरिक्त मूलं अनेक वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड दाखवतांना आम्हाला दिसतात. खोखो, कबड्डी, हॉकी, फुटबॉल, बॅडमिंटन, टेनिस, गोळा फेक,पोहणे, नेमबाजी, क्रिकेट, कित्येक मूलं अनेक वर्षापासुन चांगले धावपटू होण्याचा सुद्धा सराव करताना दिसतात.

कित्येक मूलं अनेको वर्षापासुन कुस्तीचा सुद्धा सराव करत असतांना दिसतात. यात आपले पारंपरिक खेळ सुद्धा आहेत. तर अश्या खेळांना सुद्धा चांगला पाठींबा मिळायला हवा. मात्र तो फार कमी मिळतांना दिसतो. त्या मुळे या खेळांमध्ये अनेको वर्षे घालवून सुद्धा कित्येक चांगल्या आणि प्रतिभावान खेळाडूंच आयुष्य अंधकारमय असतं. कारण यांना कित्येकदा ना पाठींबा मिळत ना त्यांना समोर राज्य पातळीवर किवा राष्ट्रीय किंवा अंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यास त्या प्रकारे सहकार्य आणि पाठींबा मिळत. तर मग यांचे कित्येक वर्षे परिश्रम करून सुद्धा अश्याच प्रकारे वाया जातात आणि त्यानंतर काही निवडक खेळाडू सरकारी नोकरीत लागतात तर बाकीच्यांना मग आपला क्षेत्र सोडून कुठेतरी हमाली करायला जावं लागत, किंवा चौकीदार करावी लागते तर कुठे ते धान्याचे पोते उचलण्याचे काम करतांना दिसतात तर कुठे ते कोणत्या हॉटेलात काम करतांना दिसतात. नाही तर गावातील पिढ्यांचा मागे त्यांचे चमचे म्हणून चमचे गिरी करतांना दिसतात.


तर त्यामुळे फक्त क्रिकेटलाच प्रोत्साहन देणे आणि बाकीच्या मूळ खेळांना संपूर्णतः दुर्लक्षित करणे योग्य नाही अस वाटतं. देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे त्याच सोबत आज आवश्यक आहे. आणि जो पैसा जा कार्यासाठी सरकार निधी म्हणुन मंजूर करते तो त्या गोष्टी सुसज्ज आणि तयार करण्यात योग्य पणे वापरण्यात आला तर कित्येक जिल्ह्यांत, तालुका पातळीवर, खेड्यांत सुद्धा अनेक चांगले बदल आम्हाला बघायला मिळू शकतात.

कारन आपल्याकडे चांगल्या वेगवेगळ्या खेळांत पारंगत असलेल्या प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाहि. कित्येकदा सोयीसुविधा, सहकार्य आणि पाठींबा न मिळाल्यामुळे अनेको कर्तबगार खेळाडू देशाच नाव उज्वल करू शकत नाही. तर अस होतं

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

भाजी विक्रेत्यांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा योग्य भाजी बाजाराची व्यवस्था असणे आणि ती भाजी बाजार नियमितपणे स्वच्छ होत असणे आज आवश्यक आहे जेणेकरुन भाजी खरीदे करण्यासाठी येणार्‍या लोकांना तिथे त्रास होऊ नये.

Next Post

गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .
बातम्या

मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

April 27, 2026
आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .
कृषि

आपल्याकडे उन्हाळ्याची सुरुवात झाली कि आपल्याला बघायला मिळते हळूहळू लोकांची आणि प्राण्यांची परिस्थिती हि अधिक कठीण होत आहे .उन्हाळ्याचा सुरवाती सोबतच तापमानात हळूहळू वाढ बघायला मिळते आणि सर्वांचीच परिस्थिती हि अधिक कठीण होताना आपल्याला जाणवते .

April 11, 2026
गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात
कृषि

गायी आणि म्हशी किती मौल्यवान असतात बघा. त्या घरी असल्या तर पैशांची बचत मोठ्या प्रमाणात होऊ शकते गायी आणि म्हशीं मुळे आपल्याला दूध, दही, तूप आणि ताक या प्रकारचा गोष्टी मिळतात

April 6, 2026
शिक्षणामुळे आणि आर्थिक कारणामुळे देशातील लोकं आता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पडलेले आहेत आणि मागासलेले आहेत आणि या काळात सुद्धा यांचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मध्ये काही फारसा बदल आलेला नाही हे आपल्याला दिसत
बातम्या

शिक्षणामुळे आणि आर्थिक कारणामुळे देशातील लोकं आता सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात मागे पडलेले आहेत आणि मागासलेले आहेत आणि या काळात सुद्धा यांचा सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती मध्ये काही फारसा बदल आलेला नाही हे आपल्याला दिसत

April 1, 2026
Next Post
गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?

गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us