• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

कामांची आपल्या राज्यात काही कमतरता नाही. प्रत्येक क्षेत्रात आज रोजगार आहे आणि तिथे मनुष्यबळाची सुद्धा आज आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे असं बघायला मिळत.

जरी शासन म्हणते की आम्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करत आहोत तर त्यामध्ये कदाचित आपल्याकडील रोजगार मिळविण्यात बाहेरच्या राज्यातील युवकांचा वाटा मोठा आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
March 25, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
कामांची आपल्या राज्यात काही कमतरता नाही. प्रत्येक क्षेत्रात आज रोजगार आहे आणि तिथे मनुष्यबळाची सुद्धा आज आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे असं बघायला मिळत.
Share on FacebookShare on WhatsApp

कामांची आपल्या राज्यात काही कमतरता नाही. प्रत्येक क्षेत्रात आज रोजगार आहे आणि तिथे मनुष्यबळाची सुद्धा आज आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे असं बघायला मिळत.
मात्र आपल्याकडील शिकलेल्या तरुणांची ते कामे करण्यासाठीची उदासिनता ही कित्येकदा आमच्या कडील मुलांना आणि मुलींना सुद्धा बेरोजगार ठेवण्यास कारणीभूत ठरतात.

प्रत्येक घरातून निघालेला मुलगा आणि मुलगी फक्त जर हाच विचार करत असेल की मला सरकारी नौकरी मिळायला हवी आणि त्यासाठी ते अनेको वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यात घालवतात आणि घालवत असेल . त्यामध्ये सुद्धा मोजके मुलं हे निवडले जातात आणि असंख्य युवक दरवर्षी वगळले जातात.

आणि त्या निवडी मध्ये सुद्धा ह्या गटाचे इतके, त्या गटाचे तितकेच मूलं उचलले जातील ह्या प्रकारची व्यवस्था निर्माण केल्या गेली आहे. त्यामुळे चांगले गुण मिळवून सुद्धा अनेकदा मूलं, जेवढ्या पदांसाठी भरती निघाली आहे त्या पेक्षा अधिक घेतले जाणार नाही ह्या मुळे, त्यांच्या समोर काही पर्याय उरत नाही. आणि ते स्पर्धा परीक्षांचा तयारीला लागलेले असतात. आणि इकडे त्यांचे रोजगार, बाहेरच्या राज्यातील मूलं मोठ्या प्रमाणात येऊन मिळवतात. हि सत्य परिस्थती आहे .

तर त्यांना सुद्धा दोष देणे चुकीच असतं. कारण आपल्याकडे रोजगार आहे मात्र आमचे युवा आणि लोकं काम करायला तयार नाही. तिकडे बाकीच्या राज्यात रोजगार नाहीत. जाती व्यवस्थेमुळे त्यांच्या राज्यात आता सुद्धा भेदभाव होतो तर ते लोकं इकडे येऊन छोटे मोठे कामधंदे करतात . कारण भाजीभाकरी साठी तरी पैशे मिळवणे प्रत्येकाला आवश्यक असतं .

तर हे लोक आणि युवक छोट्या मोठ्या कारखान्यांत आणि खाजगी कंपन्यात सुद्धा निसंकोचपणे कामाला लागतात आणि बर्‍यापैकी इकडे येऊन कमाई करतात आणि आपल्या परिवाराचा गाडा चालवतात. ते येऊन त्याचबरोबर छोटे मोठे व्यवसाय करतात आणि त्यात सुद्धा ते समोर जातात.

आणि आपल्याकडील लोकं आणि युवक संकुचित वृत्तीने जगत असतात.
त्यामुळे नुकसान मोठ्या प्रमाणात आपल्याच मुलांच होत.

अनेको वर्षे स्पर्धा परीक्षांचा तयारीसाठी घालविल्यानंतर दुसर काही कौशल्य आम्ही आत्मसात करू शकलो नाही तर त्यांच्या समस्या वाढतात. आणि बेरोजगार राहाव लागत.

आपल्याकडील मुलांची मानसिकता ही आपल्याकडील रोजगार मिळविण्याची नसल्यामुळे, मोठ्या प्रमाणात किंवा नवीन काही काम धंधे शिकण्याची नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांना बेरोजगार रहाव लागत.

आणि जरी शासन म्हणते की आम्ही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करत आहोत तर त्यामध्ये कदाचित आपल्याकडील रोजगार मिळविण्यात बाहेरच्या राज्यातील युवकांचा वाटा मोठा आहे आणि हे चित्र जमिनीवर सुद्धा दिसत जेव्हा आपन समाजात जरा फिरतो.

तर ही परिस्थिती बदलायला हवी तेव्हाच कुठे आपल्याकडील तरुणांच्या आणि युवकांच्या जिवनात चांगले बदल भविष्यात बघायला मिळतील.

Tags: महाराष्ट्रयुवा रंगलेखक कट्टा
ShareSendTweetShare
Previous Post

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

Next Post

आम्ही जागतिक वन दिन मोठ्या उत्साहाने ताडोबाच्या अभयारण्यात भटकंती करून आणि वाघांचे दर्शन घेऊन साजरा केला .या दरम्यान आम्हाला कॉलर वाली वाघीण सुद्धा बघायला मिळाली: सोनाली कुलकर्णी

Related Posts

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन
खेळ

SRT10 Altevol Centre of Excellence ह्या स्पोर्ट्स अकॅडमिच काल गुजरात येथील अहमदाबाद येथे भारताचे दिग्गज माजी खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा उपस्थितीत उदघाटन

May 19, 2026
व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का
बातम्या

सोनाक्षी सिन्हा चा सुंदर छायाचित्रांनी तिचा चाहत्यांना दिला आश्चर्याचा सुखद धक्का

May 13, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
Next Post
आम्ही जागतिक वन दिन मोठ्या उत्साहाने ताडोबाच्या अभयारण्यात भटकंती करून आणि वाघांचे दर्शन घेऊन साजरा केला .या दरम्यान आम्हाला कॉलर वाली वाघीण सुद्धा बघायला मिळाली: सोनाली कुलकर्णी

आम्ही जागतिक वन दिन मोठ्या उत्साहाने ताडोबाच्या अभयारण्यात भटकंती करून आणि वाघांचे दर्शन घेऊन साजरा केला .या दरम्यान आम्हाला कॉलर वाली वाघीण सुद्धा बघायला मिळाली: सोनाली कुलकर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us