• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

नवरगाव, रामटेक येथे चित्रनगरी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे

महाराष्ट्र अर्थ संकल्प

chiwchiwat team by chiwchiwat team
March 9, 2026
in महाराष्ट्र, राजकारण
0
नवरगाव, रामटेक येथे चित्रनगरी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे:चंद्रशेखर बावनकुळे
Share on FacebookShare on WhatsApp

नुकताच झालेल्या महाराष्ट्राचा अर्थ संकल्पात विदर्भाचा विकासासाठी जरासा विचार करण्यात आलेला दिसत आहे . नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील पर्यटनाला चालना मिळावी आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती व्हावी या करीता

नवरगाव, रामटेक येथे चित्रनगरी विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ..

त्याच बरोबर नागपूरसह विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीला वेग मिळावा म्हणून नवीन नागपूर मध्ये व्यापार व वित्तीय केंद्र उभारण्याचा निर्णय सुद्धा या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे . या प्रकाची भावना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली .

त्याच बरोबर ते म्हणाले कि मुंबई महानगराच्या धर्तीवर नागपूरला महत्त्वपूर्ण ग्रोथ हब म्हणून विकसित करण्यात येणार आहे .

सार्वजनिक आरोग्य क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी एम्स, आय आय एम यांच्या धर्तीवर उच्च दर्जाचे प्रशिक्षण व संशोधन केंद्र उभारण्यासाठी भारतीय सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या सहकार्याने

नागपूर येथे महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था स्थापन करण्यात येणार आहे असं ते म्हणाले .

त्याचबरोबर नागपूर मधील मिहान येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेसाठी निधीची तरतूद करून नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींचे संशोधन, अभ्यास आणि प्रभावी व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार आहे असं ते या दरम्यान म्हणाले .

या सर्व निर्णयांमुळे नक्कीच नागपूरचा आणि विदर्भाचा विकासाला गती मिळेल असं मत त्यांनी त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वर मांडलं

Tags: चंद्रशेखर बावनकुळेमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

भारताचा अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या t ट्वेंटी सामन्यात विजय भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता

Next Post

इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येते या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे

Related Posts

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं
बातम्या

व्ही. डी .सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्री काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्र्यांचं आणि संपूर्ण मंत्रिमंडळाचा अभिनंदन केलं

May 19, 2026
पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .
अंतराष्ट्रीय

पंतप्रधान मोदी विदेश दौऱ्यावर, यूएई , नेदरलँड्स स्वीडन आणि नॉर्वे ह्या देशांना भेट दिली .

May 19, 2026
काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

गेल्या काही वर्षात मोदीजींनी देशाला अश्या परिस्थितीत आणलं आहे कि आता त्यांना देशातील लोकांना काय खरेदी कराव आणि काय खरेदी करू नये आणि कुठे जावं आणि कुठे जाऊ नये, हे त्यांना सांगावं लागत आहे : राहुल गांधी

May 13, 2026
हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .
अंतराष्ट्रीय

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा आसामचा मुख्यमंत्री पदाची शफत घेतली . आसामच्या जनतेचा आकांक्षा पूर्ण करण्याचा आणि विकसित, समृद्ध आणि आत्मनिर्भर आसाम बनवण्याचा प्रयत्न करू असं ते शफतविधी सोहळ्यात म्हणाले .

May 12, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
Next Post
इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येते या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे

इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येते या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us