• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, March 25, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे. शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.

chiwchiwat team by chiwchiwat team
March 19, 2025
in महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे. शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्र असो अथवा मग देशातील इतर बाकीचे राज्य असो. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि आपल्या देशातील असंख्य खेड्यांमधील लोकांची आर्थिक परिस्थिती ही तितकी चांगली नसते की ते खाजगी शाळेमध्ये प्रचंड पैशे घेऊन त्या शाळांमध्ये आपल्या मुलांना दाखल करतील.

आर्थिक परिस्थिती आणि जाती वादाचे चटके भारतीय समाजातील अनेको जातीतील लोकांना दररोज पडत असतात. सगळेच जवळपास भारतीयच मात्र पिढ्यानपिढ्या जातीपाती मध्ये विभागल्या गेल्या मुळे अनेको गावा खेड्यांत या लोकांची परिस्थिती वाईट असते. यांना अनेक सोई सुविधांपासून आता सुद्धा दूर ठेवल्या जात आणि हे मुद्दाम केल्या जात आणि त्यामुळे एका वर्गाला प्रगती करण्याची संधी मिळते तर खूप मोठ्या वर्गाला प्रगती पासून दूर ठेवल्या जात आणि त्यामुळे आपल्याच भारतीय समाजात खूप मोठी दरी निर्माण होते.

तर आमच्या इकडे खेड्यांमध्ये अनेको लोकांची परिस्थिती वाईट आहे. सरकारला त्यामुळे अनेक योजना आणाव्या लागतात. त्यांचा जीवनाचा रहाटगाडगं चालवण्यासाठी आणि त्यांच्या कडे तितका पैसा नसतो की ते त्यांच्या मुलांना खाजगी शाळेत घालू शकतील आणि या परिस्थितीमध्ये, जर शासनाने सुरू केलेल्या अनुदानित शाळा जर का धडाधड बंद होत असतिल तर हे मूलं शिकणार कुठे ?

की यांचा मुलांनी जीवनभर हमालीच करावी. जर शिक्षण नसेल तर या मुलांच आणि त्यांचा परिवाराच सुद्धा जीवन हे अंधकारमय असेल आणि जर का आमचा जो तरुण युवा वर्ग असेल, जर का तो शिकलेला नसेल तर हे देशाच खूप मोठ नुकसान असेल.

सरकारला या अशिक्षित वर्गाला प्रत्येक वर्षी मोफत अन्न वाटाव लागेल. अनेक योजना या लोकांचा जीवनाचा रहाटगाडगं चालवण्यासाठी आणाव्या लागतील तर अश्या प्रकारची परिस्थिती ही पुढे आणि सतत सतत निर्माण होईल. त्यामुळे आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे.

शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.मात्र शासनाच्या अश्या शाळांमध्येच इंग्रजी सुद्धा सुरू केली तर जेणेकरून मुलांना इंग्रजी भाषा सुद्धा शिकायला मिळेल. मात्र शासनाचा शाळा नक्कीच बंद वहायला नको हव्यात.

त्या एवजी शाळा सुंदर व्हायला हव्यात. त्यात मुलांसाठी अप्रतिम सुविधा मुलांना मिळायला हव्यात. त्यामुळे आपल्याकडे प्रतिभावान आणि गुणवंत मुलांची खान निर्माण होईल आणि ती मूल समोर जाऊन आमचा समाज आणि देश सुंदर बनवतील.

Via: ravi mankar
Tags: महाराष्ट्रसरकारी शाळा
ShareSendTweetShare
Previous Post

यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मत्स्य व्यवसाय व बंदरे, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला आहे:नितीश राणे

Next Post

कडक उन्हाळ्याच्या दिवसांत बिल गेट्स यांची भारत वारी! भारतीय लोकांचे आवाहन पेलण्याची क्षमता , भारतीय संस्कृती आणि त्यांचे प्रश्ण समजून घेण्याची त्यांची ईच्छा आहे अस ते म्हणतात.

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर

March 22, 2026
पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे

March 21, 2026
हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post
कडक उन्हाळ्याच्या दिवसांत बिल गेट्स यांची भारत वारी! भारतीय लोकांचे आवाहन पेलण्याची क्षमता , भारतीय संस्कृती आणि त्यांचे प्रश्ण समजून घेण्याची त्यांची ईच्छा आहे अस ते म्हणतात.

कडक उन्हाळ्याच्या दिवसांत बिल गेट्स यांची भारत वारी! भारतीय लोकांचे आवाहन पेलण्याची क्षमता , भारतीय संस्कृती आणि त्यांचे प्रश्ण समजून घेण्याची त्यांची ईच्छा आहे अस ते म्हणतात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us