• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हि आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे . कारण आपल्या भाषेचं महत्व आणि गोडवा काय असतो, त्याची जाणीव फक्त ती भाषा बोलणाऱ्या लोकांनाच माहित असते.

chiwchiwat team by chiwchiwat team
October 5, 2024
in महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
Share on FacebookShare on WhatsApp

आपल्या भाषेचा गोडवा नेहमीच निराळा असतो त्या भाषेच्या गोडव्याची तुलना आपन कोणत्याही भाषेबरोबर करू शकत नाही. मात्र, प्रत्येकाला आपली भाषा ही आवडते आणि यात काहीही चुकीच नाही आणि नक्कीच आम्ही कुणाच्याही भाषेचा द्वेष करत नाही उलट महाराष्ट्रमध्ये संपूर्ण देशातील वेगवेगळया भाषा बोलणारे लोक रोजगारासाठी आणि व्यवसायानिमित्त येतात तर महाराष्ट्र सगळ्यांना आपलासा करतो. तर ह्या दिवसांत ज्या प्रकारे आपली मराठी भाषा आपल्या घरातच पोरकी झाल्यासारखे तिचे हाल होत होते. म्हणजे आज आम्ही मराठी शाळा बंद करण्याचा जो सपाटा लावलेला आहे त्याच्यामुळे अनेको गावा खेड्यातील मुलांच जिवन शिक्षणाविना असेल अस वाटायला लागल होतं.कारण, महाराष्ट्रातील अनेको गावांत आज सुद्धा लोकं, लहान मुलं, मुली, बाया, माणसं, म्हातारे, म्हातार्‍या, दुकानदार, भाजीवाले, मच्छीवाले , कोंबडीवाले, बकरीवाले, गायीवाले, म्हशीवाले, शेतकरी, गोरगरीब सामान्य माणसे, कामावर जाणारे कामगार, मजूर हे सगळे शाळा शिकलेले असो अथवा नसो, ते आपल्या भाषेतच बहुधा बोलतात आणि त्यांचे सगळे व्यवहार हे त्यांच्या बोलीभाषेतच होतात. तर ह्या दिवसांत ज्या प्रकारे मराठी शाळा बंद होण्याचा सपाटा लागला होता ते अतिशय भयंकर होतं आणि आहे. कारण त्यांच्या कितीतरी पिढ्या त्याच भाषेत बोलत आलेल्या आहेत आणि आता सुद्धा सभोवताली आणि आपल्या समाजात वावरताना ते त्याच भाषेत बोलतात आणि ही बाब आश्चर्यकारक मुळीच नाही आहे. मात्र काही वर्षापासुन ज्या प्रकारे आपल्या भाषेचा दर्जा घसरवण्याचा जो काही प्रकार सुरू होता आणि आणि आहे त्यामुळे अस वाटायला लागल होतं की,
जर राज्यातील सगळ्या खेडे गांवात सगळ्या मराठी शाळा बंद केल्या गेल्या आणि तिथे इंग्रजी शाळा सुरू केल्या गेल्या तर येणार्‍या काही वर्षात आपली भाषा फक्त इतिहासात जमा असेल आणि त्या अनेको मुलांचे आणि लोकांचे हाल वाईट असेल ज्यांना आपल्या भाषाच शिकायला आणि बोलायला मिळत नाही . जर अश्या प्रकारे आपली भाषा आपल्या लोकांकडून नाकारल्या गेली तर
मराठी भाषा अस्तित्वात होती अस येणार्‍या पुढच्या पिढ्या ते त्यांच्या शाळेतील त्यांचा भाषेचा किंवा इतिहासाच्या पुस्तकात कधीतरी वाचले असते.
तर आज ज्या प्रकारे आणि ज्या वेगाने मराठी भाषेला खाली ओढण्याच काम सुरू आहे ते कदाचित आपल्याच निष्काळजीपणामुळे किंवा तिला दुर्लक्षित करण्यामुळे किंवा आपल्या भाषेला बाकीच्या भाषांहून दुय्यम समजल्यामुळे कदाचित असू शकेल.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हि बाब प्रत्येकासाठी आनंददायी आणि अभिमानास्पद आहे. कारण, मराठीचा गोडवा आम्हाला आमच्या मराठी गाण्यांतून, मराठी कवितांतून, आमच्या मराठी अभंगातून ,मराठी नाटकांतून, चित्रपटांतून आणि प्राचीन साहित्यातून आम्हाला आता सुद्धा वाचायला, बघायला आणि अनुभवायला मिळतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे अनेकांना मराठी भाषा शिकण्यास प्रेरणा मिळेल आणि मराठी भाषेला फुलोरा आलेला आपणाला भविष्यत दिसेल. त्याचबरोबर आपल्या मराठी भाषेचा आणि साहित्याचा जगभरात प्रसार होण्यास मदत होईल आणि ही अतिशय सुंदर बाब आहे. सर्वानी मराठी शिकावी आणि जे बाहेरून जे लोक येतात आणि इथे स्थिरावतात त्यांनी सुद्धा आनंदने आणि उत्साहाने त्या त्या राज्याची मातृभाषा शिकण्याचा प्रयत्न करवा. मराठी माणसे खूप जिज्ञासु आणि चिकित्सक असतात नव नवीन गोष्टी ते लवकर शिकून घेतात आणि भाषा सुद्धा; त्यामुळे आमच्या लोकांना आमच्या फक्त आजूबाजूच्या राज्यातील लोकांच्याच भाषा अवगत नसतात तर ते इंग्रजी सुद्धा बर्‍या पैकी समजतात आणि बोलतात आणि ते कुणाच्याही भाषेचा तिरस्कार करत नाही, कारण आमच्या इकडे मराठी भाषे सोबतच बाकीच्या भाषांना सुद्धा आदराने बघितल्या जाते.
तर शेवटी मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला आहे, मोदीजी च्या भाजपा सरकार ने हा निर्णय मराठी सोबतच बंगाली, असामी आणि पाली, प्राकृत ह्या भाषांना अभिजात भाषांच्या दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे मोदीजींचे खूप खूप आभार. कारण कदाचित कॉँग्रेस सरकार अश्या प्रकारचा निर्णय घेण्यास आणखी किती वर्षे लावले असते कुणास ठाऊक?

Tags: मराठी भाषामहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

निवडणूक येताच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत भावना जागृत होऊन गोमातेला राज्यमाता घोषित करण्याचा साक्षात्कार होणाऱ्या या सरकारच्या भावना गोमाता अडचणीत असताना कुठे जातात ? रोहित पवार

Next Post

भारताला आज वेगवान आर्थिक विकासाची गरज आहे. ज्याचा सर्वांना फायदा होईल: राहुल गांधी

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर

March 22, 2026
पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे

March 21, 2026
हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post

भारताला आज वेगवान आर्थिक विकासाची गरज आहे. ज्याचा सर्वांना फायदा होईल: राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us