पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास का घाबरतात असा सवाल काँग्रेसचा नेत्या आणि खासदार प्रियांका गांधी यांनी लोकसभेचा पावसाळी अधिवेशनाचा दरम्यान विचारला.
त्या पुढे म्हणाल्या कि , आज देशातील युवा प्रश्न विचारत आहे कि युवकांवर अन्याय करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला ? या वेळी संसदेचा आवारात विरोधी पक्षाकडून
आणि नेत्यांकडून आणि खासदारांकडून या दरम्यान जोरदार घोषणाबाजी हि मोदी सरकार विरोधात करण्यात आली .







