• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, July 11, 2025
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

महसूल विभागाच्या वतीने मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना राज्यभरात लागू,राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा:चंद्रशेखर बावनकुळे

chiwchiwat team by chiwchiwat team
April 4, 2025
in कृषि, महाराष्ट्र
0
नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे
Share on FacebookShare on WhatsApp

विकसित भारतासाठी जसे दर्जेदार रस्ते व महामार्ग आवश्यक आहेत त्याचप्रमाणे समृद्ध ग्रामीण भारतासाठी पाणंद रस्ते महत्वाचे आहेत. शेतकरी बांधवांना आपल्या शेतात जाण्यासाठी व कृषी यंत्र सामग्री सहज वाहून नेता आली पाहिजे यासाठी चांगले पाणंद रस्ते आवश्यक आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पाणंद रस्त्याची अवस्था खराब असून शेतकऱ्यांना शेतीत जाण्यास अडचणी येतात. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आदरणीय देवेन्द्र फडणवीस जी यांच्या नेतृत्वात सरकारच्या महसूल विभागाने ‘मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना’ राबवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

या योजने अंतर्गत राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी व शासकीय बांधकामासाठी शेततळी, पाझर तलाव, महसूल नाले व बंधाऱ्यातून निघणारा गाळ, माती, मुरूम आणि दगड मोफत मिळणार आहे. यामुळे पाणंद रस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरूम, दगड व माती शेतकऱ्यांना विनामूल्य व सहज उपलब्ध होईल.

शेतीसाठीची यंत्रसामग्री, शेतमालाची वाहतूक यामुळे अधिक सोयीची होईल. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची कार्यक्षमता वाढेल, उत्पन्न वाढेल व खराब पाणंद रस्त्यामुळे येणाऱ्या अनेक अडचणींपासून सामान्य शेतकऱ्याची मुक्तता होईल.

राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा. चांगल्या पाणंद रस्त्यातून शेती समृद्ध करावी असे राज्याचे महसूल मंत्री यांनी शेतकरयांना निवदेन केले.

Source: Facebook
Tags: कृषीचंद्रशेखर बावनकुळेशेतकरी
ShareSendTweetShare
Previous Post

अनुसूचित जाती-जमाती उपयोजनांचा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी:वर्षा गायकवाड

Next Post

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीलंका भेट!

Related Posts

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे
महाराष्ट्र

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

June 25, 2025
जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.
लेखक कट्टा

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

June 24, 2025
मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही: राज ठाकरे
बातम्या

मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही: राज ठाकरे

June 11, 2025
आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात: चंद्रशेखर बावनकुळे
राजकारण

आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात: चंद्रशेखर बावनकुळे

June 10, 2025
हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती मुलांवर का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही: राज ठाकरे
बातम्या

हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती मुलांवर का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही: राज ठाकरे

June 5, 2025
आम्ही फक्त घेण्यावर नव्हे, तर घेण्यापेक्षा अधिक देण्यावर विश्वास ठेवतो. जैन समाजाने हा घटक अमलात आणला आहे:देवेंद्र फडणवीस
राजकारण

ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं: देवेंद्र फडणवीस

June 10, 2025
Next Post
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीलंका भेट!

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची श्रीलंका भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us