• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.

chiwchiwat team by chiwchiwat team
December 7, 2025
in कृषि, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.
Share on FacebookShare on WhatsApp

गावात बैलांची काही कमी नाही. शेतात काम करणारे प्रामाणिक बैलं असतात.

गावात निरर्थक पणे फिरणारे सुद्धा बैलं असतात. मालकाने वार्‍यावर सोडून दिलेले सुद्धा बैलं असतात.

काही बैलं उंच असतात. काही बैलं मध्यम उंचीचे असतात तर काही बैलांची उंची बर्‍यापैकी असते.

काही बैलं शेतात कामात लागलेले असतात तर काही बैलं मालवाहतूक करण्याच्या कामात येतात तर काही बैलं

रस्त्यावर ताणून बसायला तयार झाले की काय त्यांना बघून कधी कधी अस वाटत.

यांना रस्त्यावर बसलेले असेल तर तर गाडी घोड्यांची कधी भीती वगैरे वाटतेय अस त्यांना बघून आपल्याला वाटणार नाही.

मात्र वाहन चालकांना त्यांना बघून, आपन कुठे आपले वाहन घेऊन त्यांच्यावर आदळणार तर नाही ना याची शंका येते .

त्यामुळे वाहनचालक सजगतेने त्यांना त्रास न देता वाट काढत समोर जात असतात.

अनेकदा त्यांच्या रस्त्यावर बसल्या असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो.

आणि या दिवसांत शहरांत चाऱ्याचा प्रश्ण निर्माण झाल्यामुळे आणि शहरीकरण वेगाने होत असल्यामुळे आणि हिरव्या चाऱ्याचा जागा किंवा मैदाने कमी होत जाण्यामुळे गुरांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत.

इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात त्याचबरोबर.

शहरांतील आजूबाजूच्या शेतीच्या जमिनी सुद्धा आता हळूहळू लोकांच्या आणि शेतकर्‍यांच्या त्यांच्या हातून जाताना दिसतात आणि त्या जागी मोठमोठ्या इमारती उभ्या होतांना दिसतात.

पाळीव आणि गवत खाणार्‍या प्राण्यांचा चरण्यासाठी च्या समस्या आज मोठ्या प्रमाणात निर्माण होतांना दिसतात. त्यामुळे चाऱ्याचा शोधात यांना वणवण भटकतांना बघायला मिळते.

चारा उपलब्ध नसल्यामुळे व चाऱ्याची किम्मत अधिक असल्यामुळे ज्यांच्याकडे गाई म्हशी किंवा गुरे आहेत

ते आपल्या प्राण्यांना चरण्यासाठी गावात मोकळे सोडून देतात आणि ते या प्रकारे भटकतांना दिसतात आणि कित्येकदा वाहतुकीमध्ये सापडल्यामुळे यांचा अपघात सुद्धा होतोय हे सुद्धा आपल्याला बघायला मिळते.

तर ही समस्या या दिवसांत या प्राण्यांसाठी मोठी आहे. आता प्राण्यांना हिरवा चराच उपलब्ध नसल्यामुळे ते सुद्धा काय करतील आणि जर तो दुकानांत वगैरे विकायला ठेवला आहे तर त्याची किम्मत मोठी असते तर एवढी किम्मत देऊन प्रत्येकच गरीब माणूस किंवा पाळीव जानवर ठेवणारा व्यक्ति आपल्या जनावरांना चारा खाऊ घालू शकत नाही.

तर ह्या प्राण्यांसाठी गवताळ मैदाने वाचवणे आज आवश्यक आहे अस आज आपल्या लोकांना आणि शासनाला सुद्धा कळणे आवश्यक आहे.

नाहीतर येणार्‍या काळात लोकांनी आपली जनावरे कश्या प्रकारे जगवायची हा प्रश्ण निर्माण होईल आणि काय गोरगरीब माणूस किंवा शेतकरी गुरे पाळू शकेल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्ण असेल.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आपल्याकडे तारुण्यात येणारी मुले किंवा छोटी छोटी शाळेत जाणारी मुले काम करतांना दिसतात. कोणी समोसे विकतांना दिसतो. कोणी चहा विकतांना दिसतो. कोणी फळं विकतांना दिसतो. कोणी पाणीपुरी किंवा भजी किंवा जलेबी विकतांना दिसतो.

Next Post

बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते.

Related Posts

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.
बातम्या

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.
बातम्या

जी साधने माणसाचं जीवन अधिक सुखकर आणि सोपं बनविण्यासाठी आली ती साधने जवळ असताना सुद्धा; आज लोकं एकाच जगात असताना सुद्धा पूर्वी पेक्षा अधिक दुरावलेली दिसतात.

August 21, 2026
महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .
बातम्या

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या धर्म स्वातंत्र्य अधिनियम २०२६ या नवीन कायद्याची राजपत्रातील अधिसूचनेनुसार २८ ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी होणार आहे .

August 21, 2026
एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच, त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे: प्रताप सरनाईक
बातम्या

एसटी ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. प्रवाशांना चांगली बस सेवा देण्याबरोबरच, त्यांना स्वच्छ आणि सन्मानजनक वातावरण उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे: प्रताप सरनाईक

August 17, 2026
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
बातम्या

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मंत्रिपदाच्या दशकपूर्ती निमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

August 17, 2026
Next Post

बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us