• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

देशात आता सुद्धा आदिवासी लोकांचे प्रश्न मोठे आहेत आणि ज्या वेगाने शाळा महाविद्यालयांचं खाजगीकरण होत आहे त्यामुळे या लोकांचा मुलांना चांगल्या शाळा महाविद्यालयात सुद्धा प्रवेश घेता येत नाही.

chiwchiwat team by chiwchiwat team
March 24, 2026
in अंतराष्ट्रीय, बातम्या, राजकारण
0
देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
Share on FacebookShare on WhatsApp

गुजरातच्या वडोदरा येथे काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी नुकतीच भेट दिली. तिथे ते आदिवासी अधिकार विकास सम्मेलन मध्ये भाग घेण्यासाठी आले होते .

आपल्या भाषणात ते म्हणाले कि देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे .

त्यांना आता सुद्धा वनवासी समजल्या जात आणि त्यांनी आता सुद्धा वनात आणि जंगलातच राहावं असा आता सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांचा समज आहे; त्याचबरोबर ते म्हणाले कीं आता सुद्धा त्या लोकांना सरकारी नौकरी मध्ये किंवा पोलिसात किंवा शासनाच्या मोठमोठ्या पदांवर बघायला मिळत नाही.

त्याचबरोबर नौदलात , वायुदलात किंवा आर्मी मध्ये सुद्धा मोठ्या मोठ्या पदावर यांची लोकं कमी दिसतात किंवा ज्युडिशियरी मध्ये आज सुद्धा या लोकांना फार कमी स्थान मिळत , मुळात आदिवासींचे मुलं या क्षेत्रात दिसतच नाही असं त्यांचं म्हणणं होत .

ते पुढे म्हणाले कि देशात आता सुद्धा आदिवासी लोकांचे प्रश्न मोठे आहेत आणि ज्या वेगाने शाळा महाविद्यालयांचं खाजगीकरण होत आहे त्यामुळे या लोकांचा मुलांना चांगल्या शाळा महाविद्यालयात सुद्धा प्रवेश घेता येत नाही.त्यामुळे यांची लोकं पुढे आणखी शिकून शासनाच्या वेगवेळ्या विभागात जाताना बऱ्याच कमी प्रमाणात दिसतात .त्यामुळे या परिस्थिती मध्ये भाविषयात बदल होणे आवश्यक आहे असं ते म्हणाले, त्याचबरोबर त्यांचा जीवनात सुद्धा बाकीचा समाजातील लोकांसारखे चांगले बदल होणे आवश्यक आहे .

त्यांचा लोकांना मोठ्या प्रमाणात मुख्य प्रवाहात येणे आज आवश्यक आहे अश्या प्रकारचा भावना या आदिवासी अधिकार विकास सम्मेलनामध्ये त्यांनी मांडल्या.

त्याचबरोबर शाळा महाविद्यालये हे आज मोठं मोठ्या उद्योगपत्यांचा हातात जात असल्यामुळे , इथे या खाजगी शाळांमध्ये आदिवासींच्या मुलांना प्रवेश घेणे अवघड असते .आणि यांचा जमिनी सुद्धा वेगवेळ्या कारणाने सरकार बळकावून घेतो आणि यांना थोडा बहुत मोबदला देऊन तिथे त्यांचा जमिनीवर मोठमोठे कारखाने किंवा शाळा महाविद्यालये उभे होतात .

अश्या प्रकारचा भावना लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या संमेलनात आदिवासी बांधवाना संबोधताना व्यक्त केल्या.

Tags: भारत देशराजकारणराहुल गांधी
ShareSendTweetShare
Previous Post

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

Related Posts

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली
बातम्या

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

March 24, 2026
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे
बातम्या

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

March 24, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर

March 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us