• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, February 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.

chiwchiwat team by chiwchiwat team
February 3, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.
Share on FacebookShare on WhatsApp

रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.

रेल्वे स्थानकांवर असलेली प्रचंड गर्दी आणि त्याचबरोबर रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी असलेल्या लोकांची गर्दी रेल्वे विभागासाठी आणि शासनासाठी सुद्धा मोठी आव्हानात्मक बाब असते. कशाप्रकारे प्रवाशांचे होणारे दररोज चे हाल कमी करता येईल त्याचबरोबर कश्या प्रकारे आणखी चांगल्या सोयीसुविधा पुरवाव्या.

कशा प्रकारे रेल्वे मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे होणारे हाल कमी करता येईल आणि आणखी वेगवान रेल्वे आपल्याकडे तयार होतील याचा प्रयत्न होणे या काळात आवश्यक आहे.

मुंबई मध्ये धावणार्‍या लोकल ट्रेन आणि त्या मार्गाने जाणार्‍या रेल गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी लोकांना बघायला मिळते.

लोकांना रेल गाड्यांमधे तिकीट काढून सुद्धा तिथे बकऱ्या मेंढरासारख प्रवास करावा लागतो. आणि तेथील रेल्वे स्थानकांवर सुद्धा प्रचंड गर्दी ही अनुभवायला मिळते.

आणि त्यातही रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडील बघितल तर त्या अतिषय जुन्या झालेल्या आणि भंगारात टाकण्यासारखी त्यांची परिस्थिती आहे हे सर्वांना बघायला मिळते.

तरी सुद्धा अनेक प्रवाशी दररोज कसेबसे त्या रेल गाड्यांत प्रवास करत असतात. हे आपल्याला अनुभवायला मिळते.

त्यामुळे या परिसथिती मध्ये बदल होणे आवश्यक आहे असं वाटत . म्हणजे एवढया मोठ्या संख्यने देशातील असंख्य लोक वर्षभरही रेल्वेने प्रवास करतात मात्र त्यांचा सेवेसाठी काही चांगल्या रेल गाड्या येणे आवश्यक आहे आणि उपलब्ध असलेल्या रेल गाड्यांच्या डब्ब्यांमध्ये योग्य ते आवश्यक बदल होणे आवश्यक असते .
त्या रेल गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाश्यांना योग्य त्या सुविधा तिथे उपलब्ध होणे आणि असणे आवश्यक असते.

अनेकांचे त्या रेल गाड्यांमध्ये प्रचंड हाल होतांना दिसतात फक्त काही लोकं अधिक पैसा मोजून मिळविलेल्या डब्यां मध्ये प्रवास करताना दिसतात आणि बाकीचे अनेक लोक दररोज त्या रेल गाड्यांचा डब्ब्यात धक्के खातच आणि गुराढोरांसारखेच प्रवास करत असतात . त्यामुळे या परिस्थिती मध्ये बदल होणे आश्यक आहे असं वाटत

त्याचबरोबर रेल्वे स्थानके सुद्धा अधिक आधुनिक, सुसज्ज आणि प्रवाशांसाठी योग्य त्या सोयी सुविधा असलेले निर्माण होणे आज या काळात आवश्यक आहे.

चीन आणि जपान कडे या दिवसांत या दिवसांत 350 ते 400 किमी प्रति तास या वेगाने धावणार्‍या गाड्या आहेत आणि आपल्याकडे सर्वाधिक वेग हा आपल्याला रेल गाड्यांचा जेमतेम 150 ते 175 किमी प्रती तास या वेगाने धावणाऱ्या गाड्या असतात आणि त्या गाड्यांची अवस्था फार चांगली नसते.

सोयी सुविधांच्या बाबतीत आपल्या रेल गाड्या दररोज प्रवास करणार्‍या असंख्य प्रवाशांची निराशा करणार्‍या असतात. हे बघायला मिळते अनेक रेलगाड्यानी प्रवास करणारे लोक पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मुद्दाम प्रवास करत असतात.

तर या परिस्थितीमध्ये या आता बदल होणे आवश्यक आहे अस वाटत. रेल्वे स्थानकावर योग्य त्या सुविधा असणे. त्याचबरोबर, प्रवाशांचे हाल हे रेल्वे स्थानकावर होऊ नये या साठी योग्य ते पावले उचलणे सुद्धा आवश्यक आहे अस वाटत.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे

Related Posts

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे
अंतराष्ट्रीय

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे

January 31, 2026
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न
अंतराष्ट्रीय

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मंचावर भारतीय नेत्यांची हजेरी आपापल्या राज्यांत गुंतवणूक आकर्षित करण्याचा त्यांचा प्रयत्न

January 21, 2026
आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.
बातम्या

आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.

January 19, 2026
भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे
बातम्या

भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे

January 19, 2026
नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.
महाराष्ट्र

नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.

January 5, 2026
ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .
महाराष्ट्र

ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .

January 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us