• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Saturday, July 4, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .

विद्यार्थ्यांची वर्षे आणि त्यांचे परिश्रम वाया जाऊ नये; त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ह्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आणि प्रशासनाची आहे .

chiwchiwat team by chiwchiwat team
July 1, 2026
in महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये .
Share on FacebookShare on WhatsApp

वर्षभर परीक्षेची तयारी करून, जर का परीक्षेचा दरम्यान गडबड होत असेल आणि त्यामुळे विध्यार्थ्यांना परत त्याच परीक्षेची तयारी करावी लागत आहे तर ,यामुळे विद्यार्थ्यांचा समस्या ह्या अधिक वाढतात ..

अनेक मुलं या काळात अनेक समस्यांचा सामना करतात. अनेक मुलं कसेबसे तडजोड करून भाड्याचा खोल्यांमध्ये राहून किंवा हॉस्टेलची फी कशीबशी भरून शिकत असतात , कित्येकदा ती मुलं एकदाच जेवण करून दिवस काढतात कारण दोन वेळ जेवायला तेवढे पैशे नसतात.

कारण अनेक मुलं मुली हे गरीब घरांतून किंवा सामान्य घरातून आलेली असतात, त्यांचे आई वडील सुद्धा त्यांना तडजोड करून पैशे पाठवत असतात . हि सत्य परिस्थिती असते .

आणि या काळात ह्या प्रकारे ह्या तरुण मुलां मुलींचा सुद्धा मोठा संघर्ष सुरु असतो आणि परीक्षेदरम्यान जर का भ्रष्टाचार होत आहे किंवा परीक्षेचे पेपर लीक होत आहे तर त्यांचा समस्येत नक्कीच वाढ होते त्यांचा मानसिक ताण वाढतो त्यांना प्रचंड निराशा हि येते . .

त्यामुळे परीक्षांमध्ये पारदर्शकता येणे आणि असणे महत्वाचं आहे. नीटचा परीक्षेदरम्यान झालेल्या गडबडीमुळे अनेक मुलांना मानसिक तणावातून जावं लागलं आणि ह्यामध्ये शिक्षण विभागाचं अपयश आपल्याला दिसत. .

अशा प्रकारच्या कारभारांवर शिक्षण विभाग नियंत्रण आणू शकलं नाही आणि मानसिक तणावामुळे आणि नैराश्यामुळे काही मुलांनी आपलं जीवन त्यागलं , हि अत्यंत दुर्दवी अशी बाब होती .

त्यानंतर काहीच दिवसांनी महाराष्ट्रातील टीईटी परीक्षेच्या वेळी भोंगळ कारभार; हे परत शिक्षण विभागाचं अपयश दाखवते आणि कश्या प्रकारची परिस्थिती या दिवसांत शिक्षण विभाची आहे हे या वरून आपल्याला समजते .

अनेक विद्यार्थ्यांची वर्षे आणि त्यांचे परिश्रम वाया जाऊ नये; त्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, ह्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आणि प्रशासनाची आहे .

जर शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणली गेली, तर भविष्यात आपल्याला सकारात्मक बदल दिसू शकतात.

मुलं , मग ते कोणत्याही क्षेत्रातली का असोनात त्यांचा परीक्षा पद्धतीत पारदर्शकता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भ्रष्टाचारामुळे अनेक हुशार विद्यार्थ्यांची महत्वाचे वर्षे वाया जातात. परिश्रम करणाऱ्या मुलांसोबत कोणताही भेदभाव होऊ नये . जर ते पुढे गेले, तर समाज आणि आपल्या देशाची सुद्धा प्रगती होते.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

Next Post

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

Related Posts

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं
कृषि

राज्याचा कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रातील विविध व्यक्तींना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचा उपस्थितीत गौरवण्यात आलं

July 2, 2026
देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो
कृषि

देशातील शेतकरी वर्षभर आपल्या बैलांसोबत शेतात प्रामाणिकपणे काम करतात, मात्र त्यांना नफा कमी आणि तोटा अधिक होतो

June 22, 2026
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली
बातम्या

शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि बाकीच्या शेतकरी नेत्यांचं पंढरपूर येथे अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलनाची आज शेवटी सांगता झाली

June 15, 2026
निवडणुकीपूर्वी लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात ; इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात; त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात त्यामुळे लोकांची मोठी निराशा होते
बातम्या

निवडणुकीपूर्वी लोकांचा अपेक्षा काय असतात आणि काय ते बघतात ; इंधनाचा किमती कमी होण्याऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात; त्याचबरोबर स्वयंपाकाचा गॅसचे भाव सुद्धा कमी होण्या ऐवजी त्यांचा किमती वाढताना दिसतात त्यामुळे लोकांची मोठी निराशा होते

June 11, 2026
दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करणे सोपे आहे, पण जेव्हा आपण आपल्या सभोवताली बघतो तेव्हा आपल्याला आपल्या पर्यावरणाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येते.
बातम्या

दरवर्षी पर्यावरण दिन साजरा करणे सोपे आहे, पण जेव्हा आपण आपल्या सभोवताली बघतो तेव्हा आपल्याला आपल्या पर्यावरणाची परिस्थिती काय आहे हे लक्षात येते.

June 11, 2026
जो कोणी चाऱ्यासाठी अधिक पैसे देतो, तिकडे पलटी या दिवसांत मारली जाते आणि या दिवसांत फुकटात सुद्धा कुणी भुंकत नाही . भुंकायला सुद्धा या दिवसांत आधी बोट्यांसाठी पैसे द्यावे लागतात; बोट्या खातील तर भुंकतील अशी परिस्थिती असते
बातम्या

जो कोणी चाऱ्यासाठी अधिक पैसे देतो, तिकडे पलटी या दिवसांत मारली जाते आणि या दिवसांत फुकटात सुद्धा कुणी भुंकत नाही . भुंकायला सुद्धा या दिवसांत आधी बोट्यांसाठी पैसे द्यावे लागतात; बोट्या खातील तर भुंकतील अशी परिस्थिती असते

June 1, 2026
Next Post
जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

जपानचा पहिल्या पंतप्रधान सानाए ताकाइची त्यांचा पहिल्या तीन दिवसीय भारत दौऱ्यावर , पंतप्रधान मोदी यांचा सोबत भारत जपान शिखर परिषदेमध्ये दोन्ही नेत्यांनी सह्भाग घेतला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us