Tag: भारत देश

इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येते या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे
भारताचा अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या t ट्वेंटी सामन्यात विजय भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता

भारताचा अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या t ट्वेंटी सामन्यात विजय भारत बनला t ट्वेंटी विश्व् विजेता

काल भारताने t ट्वेंटी विश्वचषक जिंकला. प्रतिस्पर्धी त्यांना मिळाला शेवटच्या सामन्यासाठी न्यूझीलंड . t ट्वेंटी विश्वचषकाचा हा सामना गुजरात मधील, ...

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

कबड्डी , खोखो , कुस्ती , बॅडमिंटन , गोळा फेक, हॉकी , पोहणे ,ऍथलेटिकस , या प्रकारांमध्ये , खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रचंड प्रमाणात मुलं मुली दरवर्षी तयार होत असतात .

खेड्यापाड्यातील मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा ही असते मात्र त्या प्रतिभेला कित्येकदा प्रोत्साहन मिळतांना दिसत नाही आणि त्यामुळे पुढे त्यांची प्रतिभा ही ...

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

आज बँकिंग प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि सोपी होणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी इंग्रजी भाषेसोबतच स्थानिक भाषांना महत्त्व देणे सुद्धा तितकंच आवश्यक आहे

आज अनेक गावांमध्ये आणि लहान शहरांमध्ये सुद्धा लोकांना बँकिंग प्रक्रिया समजून घेण्यात अनेक अडचणी येतात असं आपल्याला बघायला मिळत .ज्या ...

आर्टिफिशिअल इंटीलिजन्स च्या माध्यमाद्वारे सर्वांनी एकत्र येणे हे आज आवश्यक आहे जेणेकरून जागतिक आव्हानांना किंवा जगामध्ये निर्माण होणाऱ्या समस्यांना त्या द्वारे आम्ही सामोरे जाऊ शकू आणि त्या समस्यांना आम्ही सोडवू शकू: सुंदर पिचाई
फ्रान्स चे अध्यक्ष इमानुएल मॅक्रोन यांची भारत भेट. महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे काही वेळ घालवला . हिंदी चित्रपट सिनेतारकासोबत भेट . दिल्ली येथील जागतिक Ai इम्पॅक्ट परिषदेमध्ये उपस्थिती .
दिल्ली येथील भारत मंडपम येथे पार पडलेल्या जागतिक AI इम्पॅक्ट परिषदेमध्ये जगातील अनेक देशांच्या नेत्यांनी, तंत्रज्ञान जगातील तंत्रज्ञान प्रेमींनी, व्यापारी आणि संशोधकांची उपस्थिती उल्लेखनीय होती .
सल्ला देणारे आपल्याकडे अनेक असतात. मात्र सगळ्यांचेच सल्ले का अडचणीत सापडलेल्या मुलांचे किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवू शकतात ?

सल्ला देणारे आपल्याकडे अनेक असतात. मात्र सगळ्यांचेच सल्ले का अडचणीत सापडलेल्या मुलांचे किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवू शकतात ?

सल्ला देणारे सुद्धा आपल्याकडे कमाल असतात. जे कुठे तरी चमचे गिरी करत आहेत. नाहीतर कुठे कोणाच्या गाड्या धुण्याच काम करत ...

आपण जर का आपल्या भाषा विसरायला लागलो आणि शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जर का आपल्या भाषांना स्थान मिळणार नाही आणि लोकांच्या जिभेवर त्या भाषा राहणार नाही तर पुढे ती भाषा अस्तित्वात राहणार कि नाही हा मात्र प्रश्न असेल
आपल्याला शहरांमध्ये वेगळा भारत बघायला मिळतो आणि ग्रामीण भागात वेगळा भारत बघायला मिळतो . मात्र खऱ्या भारताचं चित्र आपल्याला ग्रामीण भागातच बघायला मिळतो.

आपल्याला शहरांमध्ये वेगळा भारत बघायला मिळतो आणि ग्रामीण भागात वेगळा भारत बघायला मिळतो . मात्र खऱ्या भारताचं चित्र आपल्याला ग्रामीण भागातच बघायला मिळतो.

आज प्रत्येकजण शाळेत जाऊ शकतो आणि शिक्षण घेऊ शकतो मात्र पूर्वी प्रत्येकाला शिक्षण घेणे हे शक्य नव्हते, मात्र आज आपण ...

Page 7 of 10 1 6 7 8 10

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio