• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

बांगलादेशातून धार्मिक छळामुळे आलेल्या हिंदू, शीख, जैन, स्थलांतरितांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) पुढील सहा महिन्यात भारतीय नागरिकत्व दिले जाईल : अमित शाह

chiwchiwat team by chiwchiwat team
August 24, 2026
in बातम्या
0
बांगलादेशातून धार्मिक छळामुळे आलेल्या हिंदू, शीख, जैन, स्थलांतरितांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA) पुढील सहा महिन्यात भारतीय नागरिकत्व दिले जाईल : अमित शाह
Share on FacebookShare on WhatsApp

बांगलादेशातून धार्मिक छळामुळे बांगलादेशातून भारतात आश्रयाला आलेल्या आलेल्या हिंदू , शीख आणि जैन निर्वासितांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (CAA ) च्या चौकटी अंतर्गत पुढील सहा महिन्यात भारतीय नागरिकत्व देण्यात येईल.

या प्रकारची माहिती केंद्रीय गृह मंत्री श्री अमित शाह यांनी जनतेला पश्चिम बंगाल मधील सिलिगुडी येथे माध्यमांशी बोलताना दिली .

त्याच बरोबर त्यांनी हे स्पष्ट केलं कि पश्चिम बंगाल मध्ये अवैध स्थलांतराला आम्ही येणाऱ्या काळात प्रतिबंध लावण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत .

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशांमधून धार्मिक छळामुळे (३१ डिसेंबर २०१४) पूर्वी भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील लोकांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत नागरिकत्व मिळते.

Tags: अमित शाहभारत देशराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

जपानचे संरक्षण मंत्री शिंजिरो कोईझुमी यांची भारत भेट , भारताचे संरक्षण मंत्री आणि पंतप्रधानांची त्यांनी या दोऱ्यात भेट घेतली. जपानचा संरक्षण मंत्र्यांचा हा पहिलाच भारत दौरा होता .

Next Post

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सिंगापूर दौरा ; या दौऱ्यामध्ये त्यांनी चौथ्या भारत ,सिंगापुर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचे नेतृत्व केले. दौऱ्याचा उद्देश्य दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक संबंध दृढ करणे हा होता .

Related Posts

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल
बातम्या

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते:  अखिलेश यादव
बातम्या

कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते: अखिलेश यादव

August 29, 2026
रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन
अंतराष्ट्रीय

जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन

August 29, 2026
लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.
बातम्या

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

August 28, 2026
European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .
अंतराष्ट्रीय

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

August 26, 2026
Next Post
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सिंगापूर दौरा ; या दौऱ्यामध्ये त्यांनी चौथ्या भारत ,सिंगापुर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचे नेतृत्व केले. दौऱ्याचा उद्देश्य दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक संबंध दृढ करणे हा होता .

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा सिंगापूर दौरा ; या दौऱ्यामध्ये त्यांनी चौथ्या भारत ,सिंगापुर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेचे नेतृत्व केले. दौऱ्याचा उद्देश्य दोन्ही देशांमधील आर्थिक आणि व्यापारिक संबंध दृढ करणे हा होता .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us