जर आरएसएस ने अनुसूचित जातींमध्ये फूट पाडणे बंद केले नाही तर यावेळी हा समाज विचार करणार नाही आणि ना बघणार आणि ना आंदोलनाची परवानगी घेणार आणि थेट संघाचा कार्यालयासमोर येऊन आंदोलनाला बसणार मागचा वेळी जी फजिती झाली होती त्या पेक्षा अधिक फजिती यावेळी होईल. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी आरएसएस वर अश्या प्रकारचा खरमरीत टोला मारला.







