Tag: महाराष्ट्र

थंडी चे दिवस सुरू झालेले आहेत, हळूहळू लोकांनी आता आपले रंगा रंगाचे, स्वेटर, जॅकेट, बाहेर घालून जायला सुरवात केलेली आहे अस बघायला मिळते.

थंडी चे दिवस सुरू झालेले आहेत, हळूहळू लोकांनी आता आपले रंगा रंगाचे, स्वेटर, जॅकेट, बाहेर घालून जायला सुरवात केलेली आहे अस बघायला मिळते.

थंडी चे दिवस सुरू झालेले आहेत, हळूहळू लोकांनी आता आपले रंगा रंगाचे, स्वेटर, जॅकेट, बाहेर घालून जायला सुरवात केलेली आहे ...

वर्षभर म्हणा किंवा संपूर्ण पाच वर्षाचा काळात सुद्धा त्या गावात ढुंकून न पाहणारे लोकं तुम्हाला निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी दिसतात. लोकांची काय परिस्थिती आहे. गावा गावात काय परिस्थिती आहे. आपल्या मतदार संघाचा विकास झाला की नाही. लोकं गावात कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहेत या सगळ्यांची यांना संपूर्ण कार्यकाळात कल्पना नसते
पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.

पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.

या दिवसांत वृत्तपत्र विकणार्‍या लोकांची पंचायत एवढी असते की काय म्हणाव. पक्ष आणि पुढारी राज्यात आणि देशात जरी अनेक असले ...

दिवाळीच्या दिवसांत भारतात पाळीव प्राण्यांची अवस्था वाईट असते. जिकडे तिकडे सकाळपासुन जेव्हा फटाके फुटत असतात तेव्हा आजूबाजूला परिसरात असणार्‍या पाळीव प्राण्यांना फार त्रास सहन करावा लागतो.

दिवाळीच्या दिवसांत भारतात पाळीव प्राण्यांची अवस्था वाईट असते. जिकडे तिकडे सकाळपासुन जेव्हा फटाके फुटत असतात तेव्हा आजूबाजूला परिसरात असणार्‍या पाळीव ...

स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्या हातून जाऊ नये हे आज आवश्यक आहे. कारण अनेकांचे परिवार त्यावर चालतात आणि त्यांची गुजराण त्यावर होते.

स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्या हातून जाऊ नये हे आज आवश्यक आहे. कारण अनेकांचे परिवार त्यावर चालतात आणि त्यांची गुजराण त्यावर होते.

येणार्‍या काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत आणि दुर्गम भागांत असलेल्या खेड्या पाड्यांत सुद्धा शिक्षणाची दारं उघडली तर तिथल्या कित्येक मुलांच्या जिवनात ...

ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.

ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.

सध्याचे शहरांतील आणि तालुक्यातील रस्ते आपण बघितले आणि त्यावर असणारी प्रचंड वाहनांची गर्दी बघितली, जिथे लोकांना दाटीवाटीने आपली वाहणे पुढे ...

गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?
देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.
भाजी विक्रेत्यांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा योग्य भाजी बाजाराची व्यवस्था असणे आणि ती भाजी बाजार नियमितपणे स्वच्छ होत असणे आज आवश्यक आहे जेणेकरुन भाजी खरीदे करण्यासाठी येणार्‍या लोकांना तिथे त्रास होऊ नये.
राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र सरकार एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले क्रिकेट मैदान बांधत असल्याचे समजले. ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. ...

Page 5 of 7 1 4 5 6 7

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio