स्थानिक शेतकर्यांच्या जमिनी त्यांच्या हातून जाऊ नये हे आज आवश्यक आहे. कारण अनेकांचे परिवार त्यावर चालतात आणि त्यांची गुजराण त्यावर होते.
येणार्या काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत आणि दुर्गम भागांत असलेल्या खेड्या पाड्यांत सुद्धा शिक्षणाची दारं उघडली तर तिथल्या कित्येक मुलांच्या जिवनात ...









