राजकारण

अरविंद केजरीवाल जी यांनी सरकारी शाळांचा कायापालट करून सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण केले, आहे आणि चांगले शिक्षण घेतल्यावर गरीबांचे मूल, गरीब राहणार नाही हे सिद्ध केले आहे: अतिशी मार्लेना

दिल्लीतील प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या अरविंद केजरीवाल जी यांच्या संकल्पनेखाली रोहिणी सेक्टर-२७ मध्ये एक नवीन शाळा सुरू करण्यात...

Read more

ग्रामीण सहकारी बँका आपल्या गावांच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत- अमित शाह

ग्रामीण सहकारी बँका आपल्या गावांच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत. या बँकांना बळकट करून प्रत्येक शेतकरी आणि ग्रामस्थ समृद्ध करण्याचे काम...

Read more

आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी

केरळच्या वायनाड मधून खासदारकी साठी मैदानात उतरलेल्या प्रियांका गांधी यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी त्या म्हणाल्या आपली राज्यघटना...

Read more

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल, हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता, अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते, अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा कदाचित लोकांना नसेल.

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा...

Read more

गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याच्या गोष्टी हिरावून आपला विकास साधत आहे: नाना पटोले

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायति सरकारवर हल्लाबोल करताना , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Read more

एअरबस- टाटा यांचा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होणार होता. मात्र भ्रष्टयुतीच्या हलगर्जीपणामुळे तो गुजरातला गेला: नाना पटोले

टाटा एरबस हा विमान निर्मितीचा प्रकल्प पूर्वी महाराष्ट्रात होणार होता, तो प्रकल्प महाराष्ट्रातून हटवून त्याला गुजरात येथे नेण्यात आले असं...

Read more

या क्षणी आमच्याकडे एक विलक्षण संधी आहे. आपल्या मध्यमवर्गाला अमेरिकेच्या, समृद्धीचे इंजिन बनवण्याची संधी :कमला हॅरिस

एक जुनी म्हण आहे की भविष्य सांगण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे शोध लावणे. स्टील सिटीची (पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया) ती गोष्ट आहे.असे शहर...

Read more

भारताला आज वेगवान आर्थिक विकासाची गरज आहे. ज्याचा सर्वांना फायदा होईल: राहुल गांधी

भारताला आज वेगवान आर्थिक विकासाची गरज आहे. ज्याचा सर्वांना फायदा होईल आणि जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकणाऱ्या अधिक उत्पादक अर्थव्यवस्थेची...

Read more

निवडणूक येताच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत भावना जागृत होऊन गोमातेला राज्यमाता घोषित करण्याचा साक्षात्कार होणाऱ्या या सरकारच्या भावना गोमाता अडचणीत असताना कुठे जातात ? रोहित पवार

गाईंना राज्यसरकारने नुकताच राज्य गोमातेच्या दर्जा दिला . यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार वर...

Read more
Page 8 of 10 1 7 8 9 10

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio