• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचा किरकोळ महागाई दर हा वाढून ३.२१% वर पोहोचला आहे. जो दर जानेवारी महिन्यात २.७४% इतका होता

जागतिक व्यापारातील अनिश्चिततेमुळे आणि पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अनुभवायास मिळत आहे

chiwchiwat team by chiwchiwat team
March 17, 2026
in अंतराष्ट्रीय, अर्थ जगत, बातम्या, महाराष्ट्र
0
फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचा किरकोळ महागाई दर हा वाढून ३.२१% वर पोहोचला आहे. जो दर जानेवारी महिन्यात २.७४% इतका होता
Share on FacebookShare on WhatsApp

फर्स्ट पोस्ट न्यूज ने, मांडलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यामध्ये भारताचा किरकोळ महागाई दर हा वाढून ३.२१% वर पोहोचला आहे. जो दर जानेवारी महिन्यात २.७४% इतका होता

ही आकडेवारी २०२४ हे आधारभूत वर्ष मानून तयार करण्यात आलेल्या सुधारित ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे. जागतिक व्यापारातील अनिश्चिततेमुळे आणि पश्चिम आशियातील वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ अनुभवायास मिळत आहे असं फर्स्ट पोस्ट या न्यूज माध्यमाचं म्हणणं आहे .

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक तेल पुरवठ्यात व्यत्यय येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे हि आकडेवारी समोर आली आहे असं ते म्हणतात .

त्याचबरोबर अर्थतज्ञांचं मत आहे कि, जर पुरवठ्यावरील निर्बंध दीर्घकाळ कायम राहिले, तर भारतासारख्या ऊर्जेवर अवलंबून असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये आयात केलेल्या गोष्टींवर अधिक महागाईची मार बसेल .

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या माहितीनुसार, सर्वाधिक वाटा असलेल्या अन्नधान्य महागाईचा दर जानेवारीतील २.१३% वरून फेब्रुवारीमध्ये वाढून ३.४७% वर पोहोचला आहे.

त्याचबरोबर ग्रामीण भागातील महागाईचा दर २.७३% वरून वाढून ३.३७% झाला आहे , तर शहरी भागातील महागाईचा दर २.७५% वरून किंचित वाढून ३.०२% वर पोहोचला.

हे दोन्ही दर भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या ४% या मध्यम मुदतीच्या महागाई उद्दिष्टापेक्षा कमीच राहिले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे.

(ही माहिती फर्स्ट पोस्ट न्यूज ने मांडलेल्या माहितीवरून घेण्यात आली आहे.)

Source: first post news
Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत

Next Post

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली
बातम्या

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

March 24, 2026
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे
बातम्या

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

March 24, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे

March 21, 2026
Next Post
हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us