• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्याच्या कार्याला देशभरात वेग आला आहे:देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रात छतावर सौर यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या राजस्थान, आसाम , छत्तीसगढ आणि ओडिशा या राज्यांच्या पेक्षा अधिक .

chiwchiwat team by chiwchiwat team
March 19, 2026
in कृषि, तंत्रज्ञान, बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्याच्या कार्याला देशभरात वेग आला आहे:देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on WhatsApp

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतावर सौर यंत्रणा बसवण्याच्या कार्याला देशभरात वेग आला आहे.

देशातील एकूण छतावरील सौर यंत्रणांपैकी जवळपास २०% सौर यंत्रणा महाराष्ट्रात असून, या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. या प्रकारची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी दिली .

या बाबतीत महाराष्ट्राने उत्तरप्रदेश , गुजरात आणि आंध्रप्रदेश या राज्यांना सुद्धा मागे टाकले आहे .

महाराष्ट्रात छतावर सौर यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या राजस्थान, आसाम , छत्तीसगढ आणि ओडिशा या चार राज्यांच्या एकत्रित यंत्रणा बसवाण्या पेक्षा अधिक आहे असं ते म्हणाले .

तसेच केरळ , हरयाणा , मध्यप्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर या राज्यांचा छतावरील सौर यंत्रणा स्थापनेपेक्षाही महाराष्ट्र या मध्ये पुढे आहे .

पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत देशात स्वच्छ, शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जेच्या वापराला चालना मिळत असून, नागरिकांच्या घराघरात सौरऊर्जेचा प्रसार वेगाने होत आहे आणि महाराष्ट्राने या मोहिमेत अग्रस्थान मिळवत स्वच्छ ऊर्जा स्वीकारात देशाला दिशा दिली आहे.

अश्या प्रकारच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया हॅन्डल वर व्यक्त केल्या .

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

इतर देश वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत असताना आपली शहरे हवेने मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येते या वर आपल्याकडे सुद्धा आपल्या शासनाने लक्ष देणे आवश्यक आहे

Next Post

कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत

Related Posts

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी
अंतराष्ट्रीय

देशात आदिवासी लोकांचे प्रश्न अधिक आहेत आणि मोदी सरकार आदिवासींचे प्रश्न समजून घेऊ शकत नाही आहे: राहुल गांधी

March 24, 2026
चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली
बातम्या

चित्रांगदा सिंग चे काही सुंदर फोटोस समोर आलेत; तिच्या फोटो शूट वर तिच्या चात्यांकडून ,बरीच प्रशंसा तिला मिळाली

March 24, 2026
रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे
बातम्या

रुपयाची किंमत घसरत असताना त्या देशाच्या पंतप्रधानाची सुद्धा त्यामुळे पत घसरते ,मात्र आज तुम्ही बघा डॉलर च्या तुलनेत रुपयाची काय स्थिती आहे: सुप्रिया सुळे

March 24, 2026
धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली
बातम्या

धुरंधर द रिव्हेंज ने भव्यता आणि भावनिकता या दोन्ही बाबतीत पहिल्या चित्रपटाला बरेच मागे टाकले आहे:एस एस राजामौली

March 22, 2026
भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे

March 21, 2026
Next Post
कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत

कमिशन एजंट म्हणून काम करणारे लोक ते कोणासाठी किंवा कोणत्या कंपनीसाठी काम करत असले तरीही जर त्यांना नियमित पगार मिळत नसेल आणि केवळ कमिशनवरच अवलंबून राहाव लागत असेल तर त्यांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us