Tag: भारत देश

ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .
मकसंक्रांतीचे दिवस सुरु झाले आहेत सगळीकडे ह्या दिवसांत रंग बे रंगी पतंगा छोट्या मोठ्या मुलांचा टोळ्या कधी इमारतींचा छतावर तर कधी मोकळ्या मैदानात उडवतांना दिसतात आणि हे दृश्य खूप मज्जेदार असते.
बागेत वगैरे सकाळच्या वेळीस गेलो तर वातावरण अतिशय सुंदर असते. लोकं मूलबाळ, बायका मुली सगळे व्यायाम करतांना दिसतात. तर कोणी धावतांना दिसतात.तर कोणी मस्त पैकी घोळक्या मध्ये गप्पा करताना दिसतात
मेस्सीच्या आगमनानंतर राजकारण्यांनी लावलेली हजेरी सुद्धा हेच दर्शवते की मेस्सी लाच नाही तर फुटबॉलला सुद्धा प्रचंड प्रमाणात पसंद करणारे तरुण, लोकं आणि वेगवेगळया क्षेत्रातील लोकं सुद्धा भारतात मुळीच कमी नहीं
शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.
आपल्याकडे तारुण्यात येणारी मुले किंवा छोटी छोटी शाळेत जाणारी मुले काम करतांना दिसतात. कोणी समोसे विकतांना दिसतो. कोणी चहा विकतांना दिसतो. कोणी फळं विकतांना दिसतो. कोणी पाणीपुरी किंवा भजी किंवा जलेबी विकतांना दिसतो.
ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

जेव्हा कित्येक प्रगत देश सौर ऊर्जेच्या आणि पवन ऊर्जेच्या द्वारे ऊर्जा निर्माण करण्यावर भर देत असतांना आपल्याकडे मात्र कित्येक क्षेत्रात ...

वर्षभर म्हणा किंवा संपूर्ण पाच वर्षाचा काळात सुद्धा त्या गावात ढुंकून न पाहणारे लोकं तुम्हाला निवडणूकीच्या प्रचाराच्या वेळी दिसतात. लोकांची काय परिस्थिती आहे. गावा गावात काय परिस्थिती आहे. आपल्या मतदार संघाचा विकास झाला की नाही. लोकं गावात कोणत्या समस्यांनी ग्रस्त आहेत या सगळ्यांची यांना संपूर्ण कार्यकाळात कल्पना नसते
भारत या काळात जगातील लोकांना त्याच्या संस्कृतीमुळे, त्याच्या इतिहासामुळे, देशाच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशात लोकांना दिसणाऱ्या पर्यटन स्थळांमुळे प्रचंड आकर्षित करत आहे

भारत या काळात जगातील लोकांना त्याच्या संस्कृतीमुळे, त्याच्या इतिहासामुळे, देशाच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशात लोकांना दिसणाऱ्या पर्यटन स्थळांमुळे प्रचंड आकर्षित करत आहे

भारत हा एक सुंदर देश आहे जिथे दरवर्षी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात मोठ्या संख्येने विविध प्रकारचे पक्षी भेट ...

भाजप रूढीवादी आहे आणि त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित व्यक्ती प्रश्न उपस्थित करते, तो फुटीर राजकारणाला विरोध करतो, म्हणूनच शाळा जितक्या कमी असतील तितका भाजपचा विरोध कमी होईल असं त्यांना वाटत: अखिलेश यादव
Page 4 of 5 1 3 4 5

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio