ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .
ज्या लोकांना तुम्ही तुमच्या गावांचा किंवा शहरांच्या विकासासाठी निवडले आहे, ते तुमच्या गावांचा आणि शहरांचा विकास करण्यात महत्वाचं काम करतात. ...









