लेखक कट्टा

हा पक्ष सोड, तो पक्ष पकड, असा कारभार लोकांचा या दिवसांत असतो; त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती, वाईट आहे अस चित्र बघायला मिळते.

काही काही पक्षांत या दिवसांत तर लोकं फक्त नि फक्त पैसा कमावण्यासाठी जातात. मग तिकडे तो राजकिय पक्ष हारो की...

Read more

कडक उन्हाळ्याच्या दिवसांत बिल गेट्स यांची भारत वारी! भारतीय लोकांचे आवाहन पेलण्याची क्षमता , भारतीय संस्कृती आणि त्यांचे प्रश्ण समजून घेण्याची त्यांची ईच्छा आहे अस ते म्हणतात.

बिल गेट्स हे कमालीच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. होय तेच बिल गेट्स जे मायक्रोसॉफ्ट या कंपनी चे सहसंस्थापक आहेत. जीवनभर प्रचंड...

Read more

भारत हा खेड्यांचा देश आहे,भारत हा शेतीप्रधान देश आहे. मात्र, आमच्या खेड्यांची आणि शेती व शेतकर्‍यांची आज अवस्था प्रचंड वाईट आहे: रवी मानकर

जे लोक वर्षोनुवर्षे आपली पिळवणूक करत आलेत. जे लोक आपल्याला सातत्याने विभागन्याचा प्रयत्न करतात तरी,आम्ही त्यांचा सोबत. त्यांच्या सोबत अनेको...

Read more

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल, हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता, अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते, अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा कदाचित लोकांना नसेल.

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा...

Read more

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते.

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी...

Read more

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हि आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे . कारण आपल्या भाषेचं महत्व आणि गोडवा काय असतो, त्याची जाणीव फक्त ती भाषा बोलणाऱ्या लोकांनाच माहित असते.

आपल्या भाषेचा गोडवा नेहमीच निराळा असतो त्या भाषेच्या गोडव्याची तुलना आपन कोणत्याही भाषेबरोबर करू शकत नाही. मात्र, प्रत्येकाला आपली भाषा...

Read more
Page 4 of 5 1 3 4 5

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio