राजकारण

हा पक्ष सोड, तो पक्ष पकड, असा कारभार लोकांचा या दिवसांत असतो; त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती, वाईट आहे अस चित्र बघायला मिळते.

काही काही पक्षांत या दिवसांत तर लोकं फक्त नि फक्त पैसा कमावण्यासाठी जातात. मग तिकडे तो राजकिय पक्ष हारो की...

Read more

यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मत्स्य व्यवसाय व बंदरे, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला आहे:नितीश राणे

यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मत्स्य व्यवसाय व बंदरे, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास...

Read more

नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महायुती सरकारच्या वतीने मांडलेल्या अर्थसंकल्पात नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे....

Read more

आम्ही फक्त घेण्यावर नव्हे, तर घेण्यापेक्षा अधिक देण्यावर विश्वास ठेवतो. जैन समाजाने हा घटक अमलात आणला आहे:देवेंद्र फडणवीस

बिबवेवाडी, पुणे: देशातील येणाऱ्या पिढीला प्रशिक्षित करण्याचे काम भारतीय जैन संघटना करत आहे.बिबवेवाडी, पुणे येथे आयोजित '' भारतीय जैन संघटना...

Read more

ब्रिक्स देश हे डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतील आणि आम्ही बघत बसणार, असं आता होणार नाही: डोनाल्ड ट्रम्प

ब्रिक्स देश हे डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतील आणि आम्ही बघत बसणार, असं आता होणार नाही. आम्हाला या देशांकडून...

Read more

‘भूक आणि गरीबी विरुद्ध लढा’ हा एक महत्त्वाचा विषय आहे, आणि या क्षेत्रातील आंम्ही शाश्वत प्रगतीसाठी ,मोठे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत : नरेंद्र मोदी

भूक आणि गरीबी विरुद्ध लढा’ हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि या क्षेत्रातील आंम्ही शाश्वत प्रगतीसाठी मोठे योगदान देण्याचा प्रयत्न...

Read more

अरविंद केजरीवाल जी यांनी सरकारी शाळांचा कायापालट करून सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण केले, आहे आणि चांगले शिक्षण घेतल्यावर गरीबांचे मूल, गरीब राहणार नाही हे सिद्ध केले आहे: अतिशी मार्लेना

दिल्लीतील प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या अरविंद केजरीवाल जी यांच्या संकल्पनेखाली रोहिणी सेक्टर-२७ मध्ये एक नवीन शाळा सुरू करण्यात...

Read more

ग्रामीण सहकारी बँका आपल्या गावांच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत- अमित शाह

ग्रामीण सहकारी बँका आपल्या गावांच्या आर्थिक प्रगतीचा आधार आहेत. या बँकांना बळकट करून प्रत्येक शेतकरी आणि ग्रामस्थ समृद्ध करण्याचे काम...

Read more

आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी

केरळच्या वायनाड मधून खासदारकी साठी मैदानात उतरलेल्या प्रियांका गांधी यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी त्या म्हणाल्या आपली राज्यघटना...

Read more

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल, हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता, अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते, अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा कदाचित लोकांना नसेल.

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio