बातम्या

नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महायुती सरकारच्या वतीने मांडलेल्या अर्थसंकल्पात नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे....

Read more

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यक्ति व संस्था आणि उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जाते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्ण गंभीर झाला आहे: पंकजा मुंडे

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यक्ति व संस्था आणि उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जाते. त्यामुळे...

Read more

आम्ही फक्त घेण्यावर नव्हे, तर घेण्यापेक्षा अधिक देण्यावर विश्वास ठेवतो. जैन समाजाने हा घटक अमलात आणला आहे:देवेंद्र फडणवीस

बिबवेवाडी, पुणे: देशातील येणाऱ्या पिढीला प्रशिक्षित करण्याचे काम भारतीय जैन संघटना करत आहे.बिबवेवाडी, पुणे येथे आयोजित '' भारतीय जैन संघटना...

Read more

ब्रिक्स देश हे डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतील आणि आम्ही बघत बसणार, असं आता होणार नाही: डोनाल्ड ट्रम्प

ब्रिक्स देश हे डॉलरपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतील आणि आम्ही बघत बसणार, असं आता होणार नाही. आम्हाला या देशांकडून...

Read more

‘भूक आणि गरीबी विरुद्ध लढा’ हा एक महत्त्वाचा विषय आहे, आणि या क्षेत्रातील आंम्ही शाश्वत प्रगतीसाठी ,मोठे योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत : नरेंद्र मोदी

भूक आणि गरीबी विरुद्ध लढा’ हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि या क्षेत्रातील आंम्ही शाश्वत प्रगतीसाठी मोठे योगदान देण्याचा प्रयत्न...

Read more

अरविंद केजरीवाल जी यांनी सरकारी शाळांचा कायापालट करून सर्वसामान्यांचे स्वप्न पूर्ण केले, आहे आणि चांगले शिक्षण घेतल्यावर गरीबांचे मूल, गरीब राहणार नाही हे सिद्ध केले आहे: अतिशी मार्लेना

दिल्लीतील प्रत्येक मुलाला जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या अरविंद केजरीवाल जी यांच्या संकल्पनेखाली रोहिणी सेक्टर-२७ मध्ये एक नवीन शाळा सुरू करण्यात...

Read more

आपली राज्यघटना ही लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणारी ढाल आहे. त्याचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडू:प्रियांका गांधी

केरळच्या वायनाड मधून खासदारकी साठी मैदानात उतरलेल्या प्रियांका गांधी यांनी आज संसदेत खासदारकीची शपथ घेतली त्यावेळी त्या म्हणाल्या आपली राज्यघटना...

Read more

गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याच्या गोष्टी हिरावून आपला विकास साधत आहे: नाना पटोले

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायति सरकारवर हल्लाबोल करताना , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Read more

एअरबस- टाटा यांचा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा प्रकल्प महाराष्ट्रामध्ये होणार होता. मात्र भ्रष्टयुतीच्या हलगर्जीपणामुळे तो गुजरातला गेला: नाना पटोले

टाटा एरबस हा विमान निर्मितीचा प्रकल्प पूर्वी महाराष्ट्रात होणार होता, तो प्रकल्प महाराष्ट्रातून हटवून त्याला गुजरात येथे नेण्यात आले असं...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio