कृषि

ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

जेव्हा कित्येक प्रगत देश सौर ऊर्जेच्या आणि पवन ऊर्जेच्या द्वारे ऊर्जा निर्माण करण्यावर भर देत असतांना आपल्याकडे मात्र कित्येक क्षेत्रात...

Read more

महसूल विभागाच्या वतीने मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना राज्यभरात लागू,राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा:चंद्रशेखर बावनकुळे

विकसित भारतासाठी जसे दर्जेदार रस्ते व महामार्ग आवश्यक आहेत त्याचप्रमाणे समृद्ध ग्रामीण भारतासाठी पाणंद रस्ते महत्वाचे आहेत. शेतकरी बांधवांना आपल्या...

Read more

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते.

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी...

Read more

निवडणूक येताच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत भावना जागृत होऊन गोमातेला राज्यमाता घोषित करण्याचा साक्षात्कार होणाऱ्या या सरकारच्या भावना गोमाता अडचणीत असताना कुठे जातात ? रोहित पवार

गाईंना राज्यसरकारने नुकताच राज्य गोमातेच्या दर्जा दिला . यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार वर...

Read more

गुरांसाठी उन्हाळ्यामध्ये आता पासूनच चाऱ्याचा बंदोबस्त शेतकर्‍यांनी केला,तर त्यांना उन्हाळ्यात चाऱ्यासाठी भटकाव लागणार नाही आणि चारयाविना गुर सुद्धा दगावनार नाही.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सगळीकडे हिरवगार गवत वाढताना दिसते. मात्र, जसा जसा पावसाळा संपत जातो त्यानंतर हळूहळू हे हिरवगार गवत सुद्धा...

Read more

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio