chiwchiwat team

chiwchiwat team

ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.

ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.

सध्याचे शहरांतील आणि तालुक्यातील रस्ते आपण बघितले आणि त्यावर असणारी प्रचंड वाहनांची गर्दी बघितली, जिथे लोकांना दाटीवाटीने आपली वाहणे पुढे...

गोरगरीब गाव खेड्यातील जनता म्हणते, साहेब आमच्या गावातील प्रश्न लयी आहे, रस्त्यावर खड्डे खूप आहेत. प्रत्येक वर्षी नवीन रस्ता तुमचे लोकं तयार करतात आणि प्रत्येक वर्षी त्या रस्त्यावर खड्डे पडतात मग कश्या प्रकारचे रस्ते तुमचे लोकं रस्ता तयार करतात?
देशात वेगवेगळ्या खेळांमध्ये आवड असणाऱ्या आणि परिश्रम करणार्‍या खेळाडूंची खान आहे आणि कमतरता सुद्धा नाही. चांगली क्रिडा मैदाने, योग्य सोईसुविधा, खेळाडूंना प्रोत्साहन, चांगल्या खेळाडूंना वर आणण्याचा प्रयत्न होणे आज आवश्यक आहे.
भाजी विक्रेत्यांसाठी आणि लोकांसाठी सुद्धा योग्य भाजी बाजाराची व्यवस्था असणे आणि ती भाजी बाजार नियमितपणे स्वच्छ होत असणे आज आवश्यक आहे जेणेकरुन भाजी खरीदे करण्यासाठी येणार्‍या लोकांना तिथे त्रास होऊ नये.
आज आपल्या देशात परिस्थिती वेगळी आहे. संविधानाने भारतातील प्रत्येक नागरिकाला विकास करण्याचा, शिक्षण घेण्याचा समाजात मिसळण्याचा समान अधिकार दिला आहे. प्रत्येकजण शिक्षण घेऊ शकतो, प्रत्येकजण नोकऱ्या मिळवू शकतो प्रत्येकजण समानतेने आपला व्यवसाय चालवू शकतो.
झाडे किंवा जंगले ज्या वेगाने कमी होत आहेत त्या वेगाने मात्र झाडे लावण्याचा प्रमाण आपल्याला दिसून येत नाही, त्यामुळे पर्यावरणाचा समतोल वेगाने ढासळतो आहे. त्यामुळे लोकांना त्यांच्या गावात किंवा शहरात अनेक समस्याना सामोरे जाव लागत आहे.
तलावातील बेडकं आपल्या तलावातील,बाकीच्या बेडूक शेजाऱ्यांना; सहज ओळखतात. कारण दररोज त्यांच त्याच तलावात उड्या मारणे सुरू असते, कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी कुठे

तलावातील बेडकं आपल्या तलावातील,बाकीच्या बेडूक शेजाऱ्यांना; सहज ओळखतात. कारण दररोज त्यांच त्याच तलावात उड्या मारणे सुरू असते, कधी इकडे तर कधी तिकडे तर कधी कुठे

तलावातील बेडकं आपल्या तलावातील बाकीच्या बेडूक शेजाऱ्यांना सहज ओळखतात. कारण दररोज त्यांच त्याच तलावात उड्या मारणे सुरू असते, कधी इकडे...

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र सरकार एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले क्रिकेट मैदान बांधत असल्याचे समजले. ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो....

भाजप रूढीवादी आहे आणि त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित व्यक्ती प्रश्न उपस्थित करते, तो फुटीर राजकारणाला विरोध करतो, म्हणूनच शाळा जितक्या कमी असतील तितका भाजपचा विरोध कमी होईल असं त्यांना वाटत: अखिलेश यादव
जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

जे लोकं त्यांच्या गावात लोकांसाठी आणि स्त्रियांसाठी सार्वजनिक शौचालये बांधू शकत नाहीत, त्यांना वारंवार प्रोत्साहन देण्यात काही उद्देश आहे का?...

Page 7 of 13 1 6 7 8 13

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio