• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, July 11, 2025
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

हा पक्ष सोड, तो पक्ष पकड, असा कारभार लोकांचा या दिवसांत असतो; त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती, वाईट आहे अस चित्र बघायला मिळते.

chiwchiwat team by chiwchiwat team
April 3, 2025
in महाराष्ट्र, राजकारण
0
Share on FacebookShare on WhatsApp

काही काही पक्षांत या दिवसांत तर लोकं फक्त नि फक्त पैसा कमावण्यासाठी जातात. मग तिकडे तो राजकिय पक्ष हारो की जिंको त्याच्याशी त्यांना काहीही करायच नसते. काहीकाही तर त्याच पक्षात राहून दुसर्‍या पक्षाचा विजयाबद्दल प्रार्थना करत असतात.

इकडे मात्र त्यांची चमचेगिरी आणि चाटूगिरी प्रामाणिकपणे सुरू असते. इकडून कमाई झाली की मग तिकडे आणि जर का कमाई नाही होत आहे बढ़ती नाही भेटत आहे.

तर मग हे परत ज्या प्रकारे खाजगी क्षेत्रात लोकं दर काही महिन्याने नोकर्‍या फक्त पगार वाढवा म्हणुन बदलतात त्याच प्रकारे या दिवसांत राजकिय पक्षांमध्ये सुद्धा होताना दिसते. त्यामुळे चमचेगिरी ही फक्त आपली प्रगती करण्यासाठी लोकांची होताना दिसते.

तिकडे तो पक्ष किती खाली घसरत आहे त्याच्याशी त्यांना काहीही करायच नसत. त्यामुळे आज चांगल्या चांगल्या पक्षांची परिस्थिती अत्यन्त वाईट आहे अस लोकांना अनुभवायला मिळते. इकडे पक्षांचे करते धरते टोलेबाजी करतच असतात आणि तिकडे मात्र चमचेच आपली प्रगती व्हावी म्हणुन आपल्या सहकाऱ्यांना खाली ओढत असतात आणि त्यामुळे त्या राजकिय पक्षाच नुकसान होताना दिसत.

आणि जे पूर्वी त्या एका पक्षाबद्दल स्वामीनिष्ठपने बोलताना दिसायचे ते एखाद दुसर्‍या पक्षात गेल्यावर पूर्वीच्या पक्षावर शाब्दिक हल्ले करताना किंवा त्या पक्षामध्ये ज्या कोणाशी पटत नसेल त्या लोकांवर ताशेरे ओढताना दिसतात आणि तिकडून म्हणजे त्या पक्षाकडून मलाई नियमितपणे आणि पाहिजे तेवढी मिळत नसेल.

तर तिकडे सुद्धा मग त्यांच मन लागत नाही आणि तिकडे सुद्धा मग त्या लोकांसाठी भुंकन हळूहळू ते कमी करून टाकतात आणि आणि तेवढंच काम करतात जेवढी मलाई त्यांना खायला मिळत आहे अणि नंतर मग ते हळूच परत एखादा पक्ष पकडतात तर अश्या प्रकारे या दिवसांत हा पक्ष सोड, तो पक्ष पकड असा कारभार असतो

त्यामुळे आज राजकिय पक्षांची सगळीकडेच परिस्थिती फार वाईट आहे अस चित्र बघायला मिळते आणि याचे परिणाम आम्हाला काहीच महिन्यापुर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीच्या परिणामातुन दिसले. मात्र अश्या प्रकारामुळे लोकांच्या अपेक्षा सगळ्या पाण्यात जातात आणि व्यर्थ जातात.

Tags: भारत देशराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

बिल गेट्स भारत भेट

Next Post

अनुसूचित जाती-जमाती उपयोजनांचा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी:वर्षा गायकवाड

Related Posts

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे
महाराष्ट्र

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

June 25, 2025
भाजप रूढीवादी आहे आणि त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित व्यक्ती प्रश्न उपस्थित करते, तो फुटीर राजकारणाला विरोध करतो, म्हणूनच शाळा जितक्या कमी असतील तितका भाजपचा विरोध कमी होईल असं त्यांना वाटत: अखिलेश यादव
राजकारण

भाजप रूढीवादी आहे आणि त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित व्यक्ती प्रश्न उपस्थित करते, तो फुटीर राजकारणाला विरोध करतो, म्हणूनच शाळा जितक्या कमी असतील तितका भाजपचा विरोध कमी होईल असं त्यांना वाटत: अखिलेश यादव

June 24, 2025
जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.
लेखक कट्टा

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

June 24, 2025
मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही: राज ठाकरे
बातम्या

मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही: राज ठाकरे

June 11, 2025
शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याची गरज आहे: नरेंद्र मोदी
राजकारण

शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याची गरज आहे: नरेंद्र मोदी

June 11, 2025
माझे सरकार हे समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या मुद्द्यावर निवडून आले आहे: किअर स्टारमर
राजकारण

माझे सरकार हे समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या मुद्द्यावर निवडून आले आहे: किअर स्टारमर

June 11, 2025
Next Post

अनुसूचित जाती-जमाती उपयोजनांचा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी:वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us