• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Wednesday, September 2, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.

chiwchiwat team by chiwchiwat team
August 28, 2026
in बातम्या, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
लोकं आपल्या क्षेत्रातील पुढाऱ्यांचा येण्याची महिनोमहिने वाट बघत असतात . त्यांना सुद्धा आस लागलेली असते कि , आमची सुद्धा गाऱ्हाणी पुढाऱ्यांनी ऐकावी , गावात येऊन जरा काही दिवस काम करावं ; मात्र पुढारीच महिनोमहिने गायब असल्यामुळे अनेक क्षेत्रात विकास हा रखडून जातो.
Share on FacebookShare on WhatsApp

सर्वसामान्य जनता आपल्या क्षेत्रातील पुढारी आपल्या क्षेत्रात येण्याची वाट बघत असतात.
त्यांनी लोकांचा समस्या ऐकाव्यात, त्यांनी आमचा क्षेत्राची पाहणी करावी ;

रस्त्यांची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, छोट्या व्यापाऱ्यांच्या काय समस्या आहेत; त्यांचा भागातील तरुणांच्या काय समस्या आहेत; महिलांच्या काय समस्या आहेत; शाळा आणि महाविद्यालयांची काय अवस्था आहे?

मात्र असं बघायला मिळत कि, ते नेते कित्येक महिन्यांपासून आपल्या मतदारसंघात भटकलेच नाहीत आणि कित्येक महिन्यांपासून ते गायब आहेत .त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घेण्याचा किंवा जाणून घेण्याचा प्रयत्नच केलेला नाही;

मात्र, या मध्ये चूक हि कुणाची असते? त्या नेत्यांची का, कि ज्यांना आपल्या मधलीच, लोकं मुद्दाम निवडून देण्यास अप्रत्यक्षपणे सहकार्य करतात , मात्र त्यातले काही निवडणूक झाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर कधीच तिकडे आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या समजून घ्यायला भटकत नाहीत .

मात्र , याऐवजी या नेत्यांची भटकंती हि सर्वीकडे होत असते आणि नियमितपणे त्यांचा परदेशातसुद्धा वाऱ्या होत असतात तर अश्या सुद्धा पुढाऱ्यांची काही आपल्या कडे कमतरता नसते .

मात्र, या लोकांना आपल्या भागातील समस्या समजून घ्यायला या दरम्यान वेळ मिळत नाही, आणि अशाप्रकारे दिवस आणि वर्षे हळहळू निघून जातात, आणि त्या भागातील समस्या तशाच राहतात;

त्यामुळे त्यांचा संपूर्ण कार्यकाळ निघून गेला तरी ना त्या प्रदेशाचा विकास होत, ना त्यांचा लोकांच्या जीवनात कोणतेही सकारात्मक बदल या काळात बघायला मिळत;

आणि त्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये अश्या प्रकारे समस्या हि वर्षोनुवर्षे लोकांना अनुभवायला मिळते. त्यामुळे चांगला बदल आपल्या समाजात हवा असेल तर नक्कीच आपलं मत हे मोठ्या समजूतदारीने योग्य त्या उमेदवाराला पडायला हवं जो , आपल्या क्षेत्रात काम करू शकतॊ ;

आपल्या क्षेत्रातील लोकांचा आणि समस्या समजून घेण्यासाठी तिथे असतो आणि आपल्या क्षेत्रात सकारात्मक बदल हे आणू शकतो .

Tags: भारत देशमहाराष्ट्रराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

Next Post

जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन

Related Posts

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल
बातम्या

साखरेचा आयातीला उत्तेजन देण्यासाठी केंद्र सरकारने साखरेचा आयातीवर कोणतेही शुल्क लावलेले नाही.तिकडे देशात साखरेचा तीव्र तुटवडा असल्यामुळे साखरेचे मूल्य हे वेगाने वाढत आहे: अरविंद केजरीवाल

August 29, 2026
कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते:  अखिलेश यादव
बातम्या

कमिशन घेणे हे भाजपाचे उदेष्य आहे. भाजपा कोणत्याही व्यवहारात मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन कोणतीही सार्वजनिक मालमत्ता विकू शकते: अखिलेश यादव

August 29, 2026
रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .
बातम्या

रक्षाबंधनाचा सण काल उत्साहात साजरा ; कलाकारांनी , राजकारण्यांनी , खेळाडूंनी रक्षाबंधनाबद्दल आपल्या भावना वेगवेगळ्या माध्यमांद्वारे व्यक्त केल्या .

August 29, 2026
जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन
अंतराष्ट्रीय

जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन

August 29, 2026
European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .
अंतराष्ट्रीय

European T20 Premier League ची सुरवात आजपासून; क्रिकेट वेड्या प्रेक्षकांना जल्लोष करायची आणखी संधी; बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनचा सुद्धा संघ या मध्ये .

August 26, 2026
हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे , डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका थिएटरमध्ये ‘द सायकल ऑफ लव्ह’ या माहितीपटाच्या न्यूयॉर्क शहरातील प्रीमियरसाठी आगमनाचे काही सुंदर छायाचित्र माध्यमांनी टिपले .
अंतराष्ट्रीय

हिंदी चित्रपट अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे , डायरेक्टर्स गिल्ड ऑफ अमेरिका थिएटरमध्ये ‘द सायकल ऑफ लव्ह’ या माहितीपटाच्या न्यूयॉर्क शहरातील प्रीमियरसाठी आगमनाचे काही सुंदर छायाचित्र माध्यमांनी टिपले .

August 24, 2026
Next Post
जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन

जगाने, भारताकडे केवळ सेवा देणारी बाजारपेठ म्हणून न बघता , भारताची अभियांत्रिकी प्रतिभा, उत्पादन क्षमता आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा लाभ घेऊन जगासाठी उभारणी करण्याकरिता एक व्यासपीठ म्हणून भारताकडे बघावे: निर्मला सीतारामन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us