• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Thursday, February 5, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.

chiwchiwat team by chiwchiwat team
December 7, 2025
in कृषि, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत. इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात.
Share on FacebookShare on WhatsApp

गावात बैलांची काही कमी नाही. शेतात काम करणारे प्रामाणिक बैलं असतात.

गावात निरर्थक पणे फिरणारे सुद्धा बैलं असतात. मालकाने वार्‍यावर सोडून दिलेले सुद्धा बैलं असतात.

काही बैलं उंच असतात. काही बैलं मध्यम उंचीचे असतात तर काही बैलांची उंची बर्‍यापैकी असते.

काही बैलं शेतात कामात लागलेले असतात तर काही बैलं मालवाहतूक करण्याच्या कामात येतात तर काही बैलं

रस्त्यावर ताणून बसायला तयार झाले की काय त्यांना बघून कधी कधी अस वाटत.

यांना रस्त्यावर बसलेले असेल तर तर गाडी घोड्यांची कधी भीती वगैरे वाटतेय अस त्यांना बघून आपल्याला वाटणार नाही.

मात्र वाहन चालकांना त्यांना बघून, आपन कुठे आपले वाहन घेऊन त्यांच्यावर आदळणार तर नाही ना याची शंका येते .

त्यामुळे वाहनचालक सजगतेने त्यांना त्रास न देता वाट काढत समोर जात असतात.

अनेकदा त्यांच्या रस्त्यावर बसल्या असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होतो.

आणि या दिवसांत शहरांत चाऱ्याचा प्रश्ण निर्माण झाल्यामुळे आणि शहरीकरण वेगाने होत असल्यामुळे आणि हिरव्या चाऱ्याचा जागा किंवा मैदाने कमी होत जाण्यामुळे गुरांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

शहरांमधे मोठमोठय़ा इमारती निर्माण होत असतांना हळूहळू लोकांना जागा कमी पडायला लागल्या आहेत.

इंच इंच जागेसाठी लोकं आज एकमेकांसोबत भांडताना दिसतात त्यामुळे शहरांमध्ये जनावरांना चरण्यासाठी जागा आता कमी उपलब्ध होतांना दिसतात त्याचबरोबर.

शहरांतील आजूबाजूच्या शेतीच्या जमिनी सुद्धा आता हळूहळू लोकांच्या आणि शेतकर्‍यांच्या त्यांच्या हातून जाताना दिसतात आणि त्या जागी मोठमोठ्या इमारती उभ्या होतांना दिसतात.

पाळीव आणि गवत खाणार्‍या प्राण्यांचा चरण्यासाठी च्या समस्या आज मोठ्या प्रमाणात निर्माण होतांना दिसतात. त्यामुळे चाऱ्याचा शोधात यांना वणवण भटकतांना बघायला मिळते.

चारा उपलब्ध नसल्यामुळे व चाऱ्याची किम्मत अधिक असल्यामुळे ज्यांच्याकडे गाई म्हशी किंवा गुरे आहेत

ते आपल्या प्राण्यांना चरण्यासाठी गावात मोकळे सोडून देतात आणि ते या प्रकारे भटकतांना दिसतात आणि कित्येकदा वाहतुकीमध्ये सापडल्यामुळे यांचा अपघात सुद्धा होतोय हे सुद्धा आपल्याला बघायला मिळते.

तर ही समस्या या दिवसांत या प्राण्यांसाठी मोठी आहे. आता प्राण्यांना हिरवा चराच उपलब्ध नसल्यामुळे ते सुद्धा काय करतील आणि जर तो दुकानांत वगैरे विकायला ठेवला आहे तर त्याची किम्मत मोठी असते तर एवढी किम्मत देऊन प्रत्येकच गरीब माणूस किंवा पाळीव जानवर ठेवणारा व्यक्ति आपल्या जनावरांना चारा खाऊ घालू शकत नाही.

तर ह्या प्राण्यांसाठी गवताळ मैदाने वाचवणे आज आवश्यक आहे अस आज आपल्या लोकांना आणि शासनाला सुद्धा कळणे आवश्यक आहे.

नाहीतर येणार्‍या काळात लोकांनी आपली जनावरे कश्या प्रकारे जगवायची हा प्रश्ण निर्माण होईल आणि काय गोरगरीब माणूस किंवा शेतकरी गुरे पाळू शकेल की नाही हा सुद्धा मोठा प्रश्ण असेल.

Tags: भारत देशमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आपल्याकडे तारुण्यात येणारी मुले किंवा छोटी छोटी शाळेत जाणारी मुले काम करतांना दिसतात. कोणी समोसे विकतांना दिसतो. कोणी चहा विकतांना दिसतो. कोणी फळं विकतांना दिसतो. कोणी पाणीपुरी किंवा भजी किंवा जलेबी विकतांना दिसतो.

Next Post

बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते.

Related Posts

रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.
बातम्या

रेल्वे गाड्यांची अवस्था आपल्याकडे बरीच वाईट असते आणि वेगाच्या बाबतीत त्या चीन, जपान आणि युरोपमधील रेल्वे गाड्यांशी स्पर्धा करू शकत नाही. त्याचबरोबर ह्या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांचे दररोज हाल होतांना दिसतात.

February 3, 2026
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे
अंतराष्ट्रीय

सायबर गुन्हेगारीचे प्रमाण या दिवसांत अनेक वाढले आहेत. अनेकांना त्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागत. आज वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स वर कित्येकांचे अकाउंट असतात मात्र ते सुरक्षित नसतात हि सर्वांसाठीच गंभीर बाब आहे

January 31, 2026
आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.
बातम्या

आपल्याच गावातील लोकं, आपल्याच गावात बेरोजगार, अशिक्षित, कुपोषित, गरीब, भिकारी, कर्जबाजारी आणि रोजगाराच्या शोधात दररोज ठेकरा खात असतात, अपमानित होत असतात. तर ही मोठी गंभीर समस्या असते.

January 19, 2026
भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे
बातम्या

भाजपाचा कमळ या दिवसांत सगळी कडे फुलायला लागल आहे असं चित्र बघायला मिळत आहे

January 19, 2026
नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.
महाराष्ट्र

नद्यांना प्रदुषित होण्यापासून रोखणे आज आवश्यक आहे नद्या शुद्धीकरणावर अधिकाधिक कार्य होने आज आवश्यक आहे.महाराष्ट्रामध्ये अश्या कित्येक नद्या आहेत ज्या प्रचंड प्रदुषित आहेत आणि प्रदूषणामुळे त्या नद्यांच् पाणी हे वापरण्यायोग्य राहत नाही.

January 5, 2026
ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .
महाराष्ट्र

ज्या लोकांना आपण आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करण्यासाठी निवडून देतो, त्यातील सगळेच आपल्या गावांचा किंवा शहरांचा विकास करताना दिसत नाही मात्र त्यांचा कल गावातील गुण्यागोविंदाने राहत असलेल्या लोकांच्या मनात विष पसरवण्याकडे अधिक आहे असं बघायला मिळते .

January 2, 2026
Next Post

बाहेरून व्यवसाय येऊन जर का राज्यात बर्‍यापैकी त्यांची भरभराट होत आहे आणि इथल्याच गोरगरीब जनतेला, सामान्य जनतेला किंवा छोट्या, मोठ्या व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि समस्यांना सामोरे जाव लागत आहे तर ही नक्कीच सगळ्यांसाठी चिंतेचे बाब असते.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us