• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, July 11, 2025
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

खाली जमिनीवर आणि अनेको गावा, खेड्यात यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक असते. त्यांना शिक्षणा सोबतच आपल्या सामाजीक परिस्थिती मध्ये बदल घडवण्यासाठी परिश्रम करणे आज आवश्य आहे .

chiwchiwat team by chiwchiwat team
March 8, 2025
in Uncategorized
0
Share on FacebookShare on WhatsApp

मग ते कोणीही का ना असोत. गरीब असो, आदिवासी असोत, दलित असोत, शेतकरी यांना आज आपली परिस्थिती समजणे आवश्यक आहे. खाली जमिनीवर आणि अनेको गावा, खेड्यात यांची परिस्थिती अतिशय चिंताजनक असते. त्यांना शिक्षणा सोबतच आपल्या सामजिक परिस्थिती मध्ये बदल घडवण्यासाठी परिश्रम करणे आज आवश्य आहे .

राजकारण्यांच काम आहे आपल्या राजकिय फायद्यासाठी ते लोकांचा फायदा घेतात आणि त्यानंतर ते या लोकांना विसरून जातात आणि यांची प्रश्ण मात्र सुटत नाहीत आणि राजकारण्यांकडून सुद्धा कित्येकदा मुद्दाम यांची प्रश्ण सोडवण्याचा प्रयत्न त्यानंतर होत नाही.

त्यामुळे वर्षों न वर्षे यांच्या परिस्थितिमध्ये बदल होत नाही आणि लोकंच आहेत सगळे आणि सगळीकडे जिकडे बघितले तिकडे, त्यांच्या मध्ये भेदभाव होताना दिसतो आणि महत्वाच म्हणजे आज अनेको गाव खेड्यात या लोकांची परिस्थिती गंभीर असते. मात्र त्यांच्या समस्यांकडे विचारपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते. मुळात सगळ्यांना सोबत घेऊन चालणे आणि जे लोकं समाजात ज्या काही कारणामुळे मागे राहून गेले. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न पूर्वक सोबत घेऊन आणि अधिकाधिक संधी त्यांच्या प्रगतीसाठी निर्माण करून त्याचप्रकारे समाजाची प्रगती साधता येऊ शकते.

निवडणुका झाल्यानंतर आणि निवडणुकांचे परिणाम आल्यानंतर अनेक पुढाऱ्यांचे वागणे अगदी बदलले दिसतात. तुम्ही कोण आणि आम्ही कोण? कोणते तुमचे प्रश्ण आणि कोणत्या तुमच्या समस्या सगळे ते विसरलेले असतात. आणि कित्येक वर्षे या विशिष्ट वर्गातील, किंवा समाजातील अनेक लोकांना आणि शेतकर्‍यांचा विकास किंवा प्रगती खुंटल्याचे चिन्हे आम्हाला दिसतात. त्यामुळे लोकानी सुद्धा ही बाब समजावी आणि आपल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे तेवढच आवश्यक आहे.

Tags: भारत देशशेतकरी
ShareSendTweetShare
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यक्ति व संस्था आणि उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जाते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्ण गंभीर झाला आहे: पंकजा मुंडे

Next Post

नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे

Related Posts

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.
लेखक कट्टा

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

June 24, 2025
पर्यावरणा बद्दल जागरूकता असणे त्याचबरोबर निसर्गाच समतोल असंतुलित करणाऱ्या गोष्टींकडे लोकांनी आणि प्रशासनाने सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे हे आज आम्हाला समजणे आवश्यक आहे. पर्यावरण दिवस फक्त साजरा करून अर्थ नाही तर त्या दृष्टीने काम होणे सुद्धा आवश्यक आहे!
लेखक कट्टा

पर्यावरणा बद्दल जागरूकता असणे त्याचबरोबर निसर्गाच समतोल असंतुलित करणाऱ्या गोष्टींकडे लोकांनी आणि प्रशासनाने सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे हे आज आम्हाला समजणे आवश्यक आहे. पर्यावरण दिवस फक्त साजरा करून अर्थ नाही तर त्या दृष्टीने काम होणे सुद्धा आवश्यक आहे!

June 5, 2025
जग हे अनेक रंगे बी रंगी लोकांनी भरलेले आहे!
लेखक कट्टा

जग हे अनेक रंगे बी रंगी लोकांनी भरलेले आहे!

June 5, 2025
लेखक कट्टा

लोक बिड्या फुंकन्यात, तंबाखू खाण्यात, चरस , गांजा फुकन्यात. जुगार खेळण्यात आणि रंडीबाजीमध्ये, प्रचंड बुडालेले असेल, रंडीखाण्यांचा सुळसुळाट सगळीकडे असेल. तर या सगळ्या परिणामांना कोण जबाबदार असतो?

May 24, 2025
लेखक कट्टा

मुलं ही मुलं असतात,त्यांचा रंग कोणताही असो आणि त्यांच दिसण कस ही का असे ना , जर तुम्ही त्यांना सर्वांना शिकवत असाल किंवा त्यांना निःपक्षपातीपणे चांगले शिक्षण देत असाल,तर नक्कीच सर्व मुलशिकतील.

April 24, 2025
गाईंच्या चाऱ्याचा बंदोबस्त न करता जर कडक उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना वणवण भटकण्यासाठी सोडल तर आपन आपल्या गायींना गमावू शकतो, विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याची तजवीज करणे आवश्यक असते!
कृषि

गाईंच्या चाऱ्याचा बंदोबस्त न करता जर कडक उन्हाळ्याच्या दिवसात त्यांना वणवण भटकण्यासाठी सोडल तर आपन आपल्या गायींना गमावू शकतो, विशेषतः उन्हाळ्यात त्यांच्या चाऱ्याचा आणि पाण्याची तजवीज करणे आवश्यक असते!

April 12, 2025
Next Post

नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us