Tag: महाराष्ट्र

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

जे लोकं त्यांच्या गावात लोकांसाठी आणि स्त्रियांसाठी सार्वजनिक शौचालये बांधू शकत नाहीत, त्यांना वारंवार प्रोत्साहन देण्यात काही उद्देश आहे का? ...

मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही: राज ठाकरे
आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात: चंद्रशेखर बावनकुळे
हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती मुलांवर का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही: राज ठाकरे

हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती मुलांवर का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही: राज ठाकरे

गेले जवळपास दोन महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून ...

आम्ही फक्त घेण्यावर नव्हे, तर घेण्यापेक्षा अधिक देण्यावर विश्वास ठेवतो. जैन समाजाने हा घटक अमलात आणला आहे:देवेंद्र फडणवीस

ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं: देवेंद्र फडणवीस

ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं आहे, चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार ...

अनुसूचित जाती-जमाती उपयोजनांचा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी:वर्षा गायकवाड

अनुसूचित जाती-जमातींच्या उपयोजनांसाठी राखीव असलेला निधी ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांसाठी वापरण्यात येत आहे, हे केवळ अन्यायकारक नाही तर, घटनात्मक तरतुदींनाही हरताळ ...

आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे. शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.

नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महायुती सरकारच्या वतीने मांडलेल्या अर्थसंकल्पात नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. ...

Page 6 of 7 1 5 6 7

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio