गुरांसाठी उन्हाळ्यामध्ये आता पासूनच चाऱ्याचा बंदोबस्त शेतकर्यांनी केला,तर त्यांना उन्हाळ्यात चाऱ्यासाठी भटकाव लागणार नाही आणि चारयाविना गुर सुद्धा दगावनार नाही.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला सगळीकडे हिरवगार गवत वाढताना दिसते. मात्र, जसा जसा पावसाळा संपत जातो त्यानंतर हळूहळू हे हिरवगार गवत सुद्धा...


