• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, May 22, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते.

chiwchiwat team by chiwchiwat team
October 8, 2024
in कृषि, महाराष्ट्र, लेखक कट्टा
0
पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते.
Share on FacebookShare on WhatsApp

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी साठी तजवीज आणि उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते किंवा याबद्दल उपाययोजना खूप आधी पासूनच सुरवात व्हायला हव्या मात्र राज्यात कोणाचाही सरकार आल तरी या गंभीर समस्येकडे या पुढाऱ्यांच लक्ष् जात नाही किंवा लक्ष गेल तरी त्यांना ते प्रश्ण मुळीच गंभीर वाटत नाही आणि जर गंभीर असेलही तरी यांच्या कडे वर्षोनुवर्षे या गंभीर समस्येवर उत्तरे नाही. यांचे नेते लोकांना वेगळया गोष्टीत गुंतवून ठेवतात. महाराष्ट्रातील काही भागात प्रचंड गरीबी आणि दारिद्र्य आहे आणि काहीच लोकं तिथे लखपति आणि करोड़पति होऊन बसले आहेत आणि हे लोकं या दारिद्र्यात आणि शिक्षणाविना असलेल्या लोकांचा सातत्याने फायदा उचलत असतात. तर गरीबी असल्यामुळे तिथे जातिवाद ही आहे आणि यात तिथले पाटिलकी करणारे लोकं या लोकांना दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात यांना शिक्षणा विनाच ठेवण्याचा प्रयत्न करतात. मग ते कोणीही का न असोत ते जर गरीब नाही राहिले तर यांचे मतं कशे वाढतील आणि कोण यांची हमाली करणार? त्यामुळे मग मुद्दाम अश्या प्रकारे त्या लोकांना जातीपातीच्या चक्रात अडकवल्या जाते. मुद्द्यावर येऊया, महाराष्ट्रातील काही भागात हिवाळ्याच्या सुरवातीपासून दुष्काळाच्या झळा बसायला सुरवात होतात आणि जस जस उन्हाळा जवळ यायला लागतो तस तस तिथे प्रचंड प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवायला लागते. लोकांना त्यामुळे गावे च्या गावे सोडावी लागतात. महिलांना कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते तरीसुद्धा त्यांना घडा भर पाणी आपल्या छोट्या छोट्या लेकरांना पाजण्यासाठी मिळत नाही. अंघोळी साठी पाणी मिळत नाही, अन्न शिजवायला पाणी मिळत नाही, अश्या हजारोंना शौचास जर गेले तर ढुंगण धुवायला पाणी मिळत नाही. गुरांना प्यायला पाणी मिळत नाही. गुरे पाण्याविना भटकू भटकू दम तोडतात. मात्र तिकडच्या लोकांना हे प्रश्ण अतिशय शुल्लक वाटतात. त्या एवजी यांचा पैसा ओतला जातो क्रिकेटचे मैदाने तयार करण्यासाठी आणि तमाशांमध्ये वेश्यांना आणि नाचणार्‍या बायकांना नाचविण्यासाठी. काय परिस्थिती काय आहे? प्रचंड गरीबी, शेतकऱ्यांचे प्रचंड हाल, पाण्याचे दुर्भिक्ष, पोरांना रोजगार नाही, ना व्यवसायासाठी त्यांना उत्तेजना देणारे लोकं. बैलगाड़ा शर्यत तिथल्या गावागावात भरविल्या जातात मात्र त्या बैलगाडा शर्यतीतून तिथल्या गरीब शेतकर्‍यांच् काहीही आर्थिक फायदा होताना दिसत नाही, ना तिथल्या शेतकर्‍यांच्या जीवनामध्ये काही सकारत्मक व चांगले बदल होताना दिसतात. त्याचबरोबर तिथली मुले पैलवानगिरी करण्यात म्हणजे आखाड्यात कित्येक वर्ष घालवतात मात्र त्यात सुद्धा त्या मुलांना समोर काही मोठ भविष्य नाही तर ही उदासीनता आहे आणि त्यामुळे गावात सगळेच गरीबच्या गरीब दिसतात अस त्यामुळे सहजच वाटून जात की तिकडच्या पुढाऱ्यांनी आपल्या लोकांच जिवन सुधारण्यासाठी कष्ट केलेले नाहीत. पुढे, हिवाळ्या नंतर पुन्हा उन्हाळा सुरू होईल आणि तिकडच्या क्षेत्रातील पुढारी आपल्या नावाचे बॅनर लाऊन पाण्याचे टँकर गावा गावांत फिरवताना दिसतील हीच काय ती मदत ते प्रत्येक वर्षी ते लोकांना करू शकतात. बाकी तरुण पोरांना लोकांना क्रिकेट च्या मैदानांवर गुंतवून ठेवायचे आणि अश्या प्रकारे यांना मूर्ख बनवत राहायच, कारण सगळेच तिथले क्रिकेटच्या मैदानावर उतरणार नाहीत त्याचबरोबर तिथे आजकाल भ्रष्टाचार प्रचंड आहे. नेत्यांचेच मूलं किंवा नातेवाईक तिथे वर बसुन कारभार चालविताना दिसतात आणि ही बाब समाजतील विषमता दर्शविते आणि ही बाब लोकसत्ताक समाजासाठी योग्य नाही.

Tags: दुष्काळमहाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

या क्षणी आमच्याकडे एक विलक्षण संधी आहे. आपल्या मध्यमवर्गाला अमेरिकेच्या, समृद्धीचे इंजिन बनवण्याची संधी :कमला हॅरिस

Next Post

घर घर संविधान अभियान: शासन निर्णय

Related Posts

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.
महाराष्ट्र

काही वर्षांपूर्वी, गावांमधील आणि शहरांमधील लोक विहिरी खणून किंवा बोअरवेलद्वारे सहज पाणी घेऊ शकत होते; परंतु आता देशाच्या अनेक भागांमध्ये ही परिस्थिती बदलली आहे.

May 18, 2026
विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस
बातम्या

विकसित भारत अभियानाअंतर्गत भारताला विकसित राष्ट्रांचा पंक्तीत बसविण्याचा आमच पुढील ध्येय आहे आणि हे ध्येय साध्य करण्यात राज्यांची भूमिका हि महत्वाची राहणार आहे: देवेंद्र फडणवीस

May 12, 2026
मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे
बातम्या

मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे: एकनाथ शिंदे

April 27, 2026
मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .
बातम्या

मोठ्या प्रमाणात होणार स्थलांतर हि महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. वेगवेगळ्या राज्यातून मोठ्या प्रमाणात येणारे लोंढे हे स्थानिक लोकांचे रोजगार आणि व्यवसाय हे हळहळू गिळंकृत करतात .

April 27, 2026
आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !
अंतराष्ट्रीय

आपल्या खेळाद्वारे सचिन तेंडुलकर यांनी अनेक गौरवाचे क्षण हे भारतीय लोकांना आणि आपल्या चाहत्यांना दिले आणि देशाच नाव उज्वल केल . मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसानिम्मित अनेक शुभेच्छा !

April 24, 2026
चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.
बातम्या

चंद्र्पुर येथील ऊर्जानगर येथे होणाऱ्या प्रचंड धुळीचा आणि प्रदूषणाचा आणि त्यामुळे तेथील नागरिकांवर होणाऱ्या विपरीत परिणामांचा मुद्धा आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा कडून विधानसभेत मांडण्यात आला होता, तिथल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नुकताच राज्याचा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

April 22, 2026
Next Post

घर घर संविधान अभियान: शासन निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us