• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Friday, July 11, 2025
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मत्स्य व्यवसाय व बंदरे, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला आहे:नितीश राणे

महाराष्ट्र अर्थसंकल्प

chiwchiwat team by chiwchiwat team
March 11, 2025
in बातम्या, महाराष्ट्र, राजकारण
0
Share on FacebookShare on WhatsApp

यंदाचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, मत्स्य व्यवसाय व बंदरे, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला, ‘विकसित भारत-विकसित महाराष्ट्रा’चे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे.

महाराष्ट्राच्या यंदाचा अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या योजना व तरतुदी राज्याच्या भविष्यकालीन अर्थव्यवस्थेला व वाढवण बंदराच्या विकासाला बळकटी देणाऱ्या आहेत. मला विश्वास आहे की नक्कीच, विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यात अर्थसंकल्प यशस्वी होईल.

या अर्थसंकल्पात मत्स्य व्यवसाय विभागाला २४० कोटी आणि बंदरे विभागाला ४८४ कोटी असे एकूण ७२४ कोटींची ही आजपर्यंतची सर्वाधिक तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. अश्या प्रकारचं मत महाराष्ट्राच अर्थ संकल्प सादर झाल्यानंतर मत्सोय्द्योग आणि बंदरे विकास मंत्री नितीश राणे यांनी व्यक्त केले . या अर्थसंकल्पामुळे राज्याचा विकासाला नवी गती निश्चितपणे मिळेल हे त्यांनी यावेळी नमूद केले. महाराष्ट्र आता थांबणार नाही

विकास आता लांबणार नाही ! असं ते शेवटी म्हणाले .

Source: Facebook
Tags: नितीश राणेमहाराष्ट्र अर्थसंकल्पराजकारण
ShareSendTweetShare
Previous Post

नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे. शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.

Related Posts

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे
महाराष्ट्र

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

June 25, 2025
भाजप रूढीवादी आहे आणि त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित व्यक्ती प्रश्न उपस्थित करते, तो फुटीर राजकारणाला विरोध करतो, म्हणूनच शाळा जितक्या कमी असतील तितका भाजपचा विरोध कमी होईल असं त्यांना वाटत: अखिलेश यादव
राजकारण

भाजप रूढीवादी आहे आणि त्यांना माहिती आहे की एक सुशिक्षित व्यक्ती प्रश्न उपस्थित करते, तो फुटीर राजकारणाला विरोध करतो, म्हणूनच शाळा जितक्या कमी असतील तितका भाजपचा विरोध कमी होईल असं त्यांना वाटत: अखिलेश यादव

June 24, 2025
जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.
लेखक कट्टा

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

June 24, 2025
मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही: राज ठाकरे
बातम्या

मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही: राज ठाकरे

June 11, 2025
शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याची गरज आहे: नरेंद्र मोदी
राजकारण

शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याची गरज आहे: नरेंद्र मोदी

June 11, 2025
माझे सरकार हे समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या मुद्द्यावर निवडून आले आहे: किअर स्टारमर
राजकारण

माझे सरकार हे समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या मुद्द्यावर निवडून आले आहे: किअर स्टारमर

June 11, 2025
Next Post
आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे. शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.

आज आमच्या भारतीय समजाला शिक्षित करने त्याचबरोबर शासनाचा शाळांचा फायदा खेड्यातील गरिबातील, गरीब परिवाराला होणे आज आवश्यक आहे. शासनाच्या सरकारी शाळा बंद होत गेल्या तर अनेको मुलांच जीवन अंधकारमय होईल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us