• ePaper
  • About Us
  • Contact Us
चिवचिवाट
Tuesday, March 24, 2026
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
चिवचिवाट
No Result
View All Result
  • ⁠मुखपृष्ठ
  • बातम्या
  • देश विदेश
  • राजकारण
  • लेखक कट्टा
  • युवा रंग
  • मनोरंजन
  • खेळ
  • कृषि
  • अर्थ जगत
  • कला जगत
  • व्यापार
  • ⁠आरोग्य
  • खवय्येगिरी
  • तंत्रज्ञान
  • महाराष्ट्र

आपल्याकडे काही शिकलेल्या पोरांची कमतरता नाही, प्रत्येक गावात खोर्‍याने शिकलेली पोरं आपल्याला मिळून जातील आणि सर्व जण फक्त सरकारी नौकरी मिळवण्याचा स्पर्धेमध्ये लागलेले आहे हे बघायला मिळेल

chiwchiwat team by chiwchiwat team
November 22, 2025
in महाराष्ट्र, युवा रंग, लेखक कट्टा
0
आपल्याकडे काही शिकलेल्या पोरांची कमतरता नाही, प्रत्येक गावात खोर्‍याने शिकलेली पोरं आपल्याला मिळून जातील आणि सर्व जण फक्त सरकारी नौकरी मिळवण्याचा स्पर्धेमध्ये लागलेले आहे हे बघायला मिळेल
Share on FacebookShare on WhatsApp

महाराष्ट्र हे अस राज्य आहे जिथे मोठ्या प्रमाणात लोकं दररोज येतात इथे येऊन कोणी समोसे विकतो.

कोणी पाणी पुरी विकतो. कोणी कचोरी विकतो, कोणी ढोकला फापडा विकतो .

कोणी चाय विकतो, कोणी मच्छी विकतो तर कोणी सांबार वडा विकतो तर कोणी कोंबड्या विकतो.

कोणी येथे येऊन वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करतात. कोणी चपला विकतात. कोणी कपड़े विकतात. कोणी सोने चांदी विकतात तर कोणी आणखी वेग वेगळे व्यवसाय करून बर्‍यापैकी सम्पति मिळवतात आणि इथेच स्थिरावतात .

मात्र आपल्याकडील कित्येक गावातील मुलांना किंवा शिकलेल्या तरुणांना काही या गोष्टी कराव्याशा वाटत नाही. त्याऐवजी त्यांना त्यांच्या दुकानात काम करायला आवडते. मग ते चपलेच् दुकान असो की मग चहाच दुकान असो किंवा मग कपड्याच दुकान असो.

आणि आपल्याकडे काही शिकलेल्या पोरांची कमतरता नाही, प्रत्येक गावात खोर्‍याने शिकलेली पोरं आपल्याला मिळून जातील आणि सर्व जण फक्त सरकारी नौकरी मिळवण्याचा स्पर्धेमध्ये लागलेले आहे हे बघायला मिळेल आणि त्यात काही वाईट नाही. सगळे जरी सरकारी नौकरी मिळविण्याचा मागे लागले तर, मग एवढ्या सगळ्यांना सरकारी नौकरया मिळायला तरी हव्या . मात्र तस काही होतांना दिसत नाही. ही जादू कधी होईल ती फक्त ते सरकारलाच माहीत म्हणजे जेव्हढे सरकारी नौकरी मिळविण्याच्या रांगेत लागले तेवढ्यांनाही रोजगार कसा मिळेल त्यामुळे काही नाही तर कित्येकांचा रोजगाराचा प्रश्ण तर सुटेल.

ठीक आहे मात्र सरकारी नौकरी नाही मिळाली तर मग दुसर काही. म्हणजे इकडचे तिकडचे लोकं येऊन जेव्हा आपल्या राज्यात कधी या गावात तर कधी कोणत्या गावात जाऊन रोजगार मिळवतात किंवा मग आपले छोटे मोठे दुकान टाकून आपला व्यवसाय करतात आणि मग हळूहळू इथेच स्थिरावतात मात्र ह्या गोष्टी आपल्या कडील लोकांना करायला कमीपणा वाटतो.

मात्र, कोणी बिहारयाने आपल्या हॉटेलात जर का चहा बनवला असेल आणि समोसे बनवले असेल तर तिकडे मात्र आमच्या लोकांच्या रांगा लागतात आणि त्या भय्याची प्रशंसा करता करता आम्ही थकत नाही.

मात्र, आमच्या गावातील लोकांना छोटासा अंड्याचा दुकान लावायला सांगा दोन पैशे त्यामुळे हातात येतील.

नाहीतर गावात कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायला सांगा तर ते नाक मुरडतील आणि म्हणतील नाही त्या पेक्षा आम्ही शहरात जाऊन रोजगार शोधू आणि एकदम आलिशान मध्ये आम्ही जगू.

मात्र आमची पोरं गावातून आल्यावर त्यांचे हाल शहरात काय होतात त्यांनाच माहिती.

जेवायला योग्य अन्न मिळत नाही. रहायला व्यस्थित खोल्या मिळत नाही आणि रोजगार मिळविण्यासाठी सुद्धा कित्येक ठिकाणी खेटरा झिजवाव्या लागतात. कारण आपल्याकडे दुकाने चालवणारे सुद्धा बाहेरचे अधिक असतात.

कुठे तरी दिसतो एखाद्या मराठी माणसाचा एखादा चहाचा दुकान नाहीतर मग एखादा पानठेला, तर कुठे दिसतो एखादा किराण्याच दुकान.

गावातील मूलं तिथेच पडून असलेले दिसतील नाहीतर ते पत्ते पीसन्यात आणि दारू पिण्यात प्रचंड बुडालेली दिसणार.
मुलांमध्ये आपल्याकडे या दिवसांत प्रतिभेची कमी नसते. शिक्षणात सुद्धा या दिवसांत मुलं माग नसतात.

म्हणजे प्राथमिक शिक्षण तरी त्यांच पूर्ण झालेले असते. प्रश्न असतो शिकून शिकून सुद्धा त्यांना का बेरोजगार रहाव लागतं. काय मग याला आपली शिक्षण पद्धती कारणीभूत आहे की याला आपल सरकार जबाबदार आहे?

कारण जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात शिकलेली मूलं बेरोजगार राहतात. जे शिकून सुद्धा रोजगार मिळवू शकत नाही किंवा व्यवसाय करू शकत नाही किंवा आपल्या पिढीजात व्यवसायात नवनवीन प्रयोग करून त्या व्यवसायांना पुढे नेऊ शकत नाही.

तर मुलांसमोर, मुलींसमोर या काळात आव्हाने अनेक असतात आणि यामध्ये शासनाच सहकार्य आणि त्यांची सुद्धा परिश्रम करण्याची सुद्धा तयारी असणे आवश्यकच असते आणि जर का रोजगार नाहीच मिळत असेल तर आपली छोटा मोठा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणे वाईट कुठे असते.

Tags: महाराष्ट्र
ShareSendTweetShare
Previous Post

आजही विकास न झाल्यामुळे अनेक गावांत रस्त्यांची दुरवस्था झाल्याचे चित्र दिसते. काहीही नाही तर आपल्या गावातील, तालुक्यातील रस्ते तरी बरे असावे तस काही चित्र बघायला मिळत नाही

Next Post

ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

Related Posts

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर
अंतराष्ट्रीय

भारताचे उप राष्ट्रपती सी पी राधाकृष्ण महाराष्ट्र दौऱ्यावर

March 22, 2026
आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र

आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे

March 21, 2026
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर
बातम्या

बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला सत्याग्रह हा फक्त पाण्यासाठी नव्हता तर समाजातील अनेको पीडित आणि दलित लोकांना माणूस म्हणून जगण्यासाठी होता . हा लढा समाजातील असमानता , विषमता , अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध चा होता: प्रकाश आंबेडकर

March 22, 2026
पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर
बातम्या

पुण्यामध्ये आला आहात आणि पुण्यामध्ये येऊन जर का तुम्ही पुण्यातील दगडू शेट हलवाई च्या गणपती मंदिराला भेट नाही दिलात तर काय अर्थ: अभिनेत्री मृणाल ठाकूर

March 21, 2026
मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे
अर्थ जगत

मुंबई शहरातील प्रॉपर्टी म्युटेशन (मालमत्ता नोंद बदल) प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे कलेक्टर कार्यालयात होणारी कागदपत्रांची कटकट आणि प्रत्यक्ष फेऱ्या आता पूर्णपणे कमी होणार आहे: चंद्रशेखर बावनकुळे

March 21, 2026
हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!
कृषि

हे देखील सत्य आहे! आजही अनेक भागांमध्ये लोक चुलीवर स्वयंपाक बनवण्यासाठी आणि अन्न शिजवण्यासाठी शेणाच्या गोवऱ्यांचा वापर करतात!

March 17, 2026
Next Post
ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

ऊर्जेच्या वेगवेगळया स्त्रोतांचा अधिकाधिक वापरावर आणि उपयोगावर आज आम्ही भर देणे आवश्यक आहे अस आपल्याला वाटणे यात काहीच वाईट नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Weather

天気 予報 ホームページ 埋め込み weatherwidget.org

Live Cricket Score

Live Cricket Scores

Rashifal

Panchang

Free Kundli Software
Powered by Astro-Vision

Radio

Listen on Online Radio Box! Radio City 91.1 FM Radio City 91.1 FM
    • Privacy Policy
    • Terms and Conditions

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    No Result
    View All Result
    • ⁠मुखपृष्ठ
    • बातम्या
    • देश विदेश
    • राजकारण
    • लेखक कट्टा
    • युवा रंग
    • मनोरंजन
    • खेळ
    • कृषि
    • अर्थ जगत
    • कला जगत
    • व्यापार
    • ⁠आरोग्य
    • खवय्येगिरी
    • तंत्रज्ञान
    • महाराष्ट्र

    chiwchiwat.in ©️ 2024 All Right Reserved

    WhatsApp us