अमिताभ बच्चन यांचा चित्रपटांनी भारतीय चित्रपट रसिकांचं अनेको वर्षे प्रचंड मनोरंजन केलेलं आहे
आणि त्यांचा चित्रपटांतील कामामुळे आणि त्यांचा स्वभावामुळे सुद्धा अनेको लोकं त्यांचा सोबत अगदी सहज जोडले जातात .
मात्र अमिताभ बच्चन यांचा चित्रपटांनी ज्या प्रकारे भारतीय चित्रपट रसिकांवर अनेको वर्षे मोहिनी टाकली आहे ती मोहिनी आता सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा उतरायला तयार नाही .
त्यांचा कौन बनेगा करोडपती या सोनी वाहिनी वरील येणाऱ्या प्रकत्येक शो ने अनेको प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं त्याच बरोबर अनेकांचं त्या शोमुळे जीवन बदललं आणि त्या शो द्वारे अमिताभ बच्चन सारख्या जीवनभर प्रचंड स्टारडम लाभलेल्या व्यक्तीला अगदी जवळ बसून बघण्याची व त्यांचा सोबत समोरासमोर संवाद साधण्याची संधी मिळत होती आणि त्यातही लखपती आणि करोडपती होण्याची संधी हि मिळत होती. .
अमिताभ बच्चन यांचा या शो ने अनेकांचं जीवन बदललं मात्र अमिताभ बच्चन मात्र नेहमी अगदी पूर्वी सारखे असायचे . अगदी सगळ्यांशी प्रेमाणे आणि संयमाने बोलताना आणि तितक्याच नम्रपणे लोकांना त्यांनी प्रश्न विचारली आणि त्यांचं या प्रवासात त्यांनी भरभरून मनोरंजन सुद्धा केलं.
त्यामुळे ह्या गोष्टी त्यांचा करोडो चाहत्यांना दिसतात आणि त्यांनी ते अनेको वर्षे अनुभवलं सुद्धा आहे म्हणून कदाचित आजही त्यांचं वय वाढत असलं तरी त्यांचा चाहत्यांचा संख्येत मात्र मुळीच कमी झाली नाही .
आजही अनेको लोकं त्यांना बघण्यासाठी त्यांचा मुंबई येथील घराचा फाटकासमोर येऊन गर्दी करतात आणि त्यांना बघण्याची संधी शोधतात कारण त्यांचा चित्रपटांनी अनेको वर्षे ह्या भारतीय प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केले आहे . मग तो शोले असो, दिवार असो, शहेनशहा असो , सौदागर असो , आताचा मोहब्बते असो , हम , नमक हलाल असो किंवा मग सूर्यवंशम असो किंवा मग बागबान असो,
छोटे मिया बडे मिया असो , मेजर सहाब असो कि आणखी बाकीचे असो , इतकं मनोरंजन भारतीय चित्रपट रसिकांचं त्यांचा चित्रपटांनी केलेलं आहे हि अश्या कलाकाराला कदाचित भारतीय चित्रपट रसिक अनेको वर्षे किंवा येणाऱ्या पिढ्या सुद्धा जेव्हा त्यांचे चित्रपट बघतील तर विसरू शकणार नाहीत .
आणि तरीसुद्धा या दिवसांत, जी गर्दी त्यांचा घराचा फाटकासमोर होते आणि ज्या प्रकारे अमिताभ बच्चन हे त्यांना प्रतिसाद देतात ते अतिशय प्रशंसनीय असत आणि अशी व्यक्ती भारतीय चित्रपट सृष्टीला लाभली;
हे संपूर्ण भारतीय चित्रपट रसिकांचं मोठं सौभाग्य म्हणायला हवं आणखी काय आणि त्यातही त्यांचा चाहत्यांबद्दल ते आत्ता सुद्धा प्रचंड आदर आणि प्रेम दर्शवतात तर हि नक्कीच फार सुंदर बाब आपल्याला त्यांच्याकडून बघायला मिळते .







