मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हि आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे . कारण आपल्या भाषेचं महत्व आणि गोडवा काय असतो, त्याची जाणीव फक्त ती भाषा बोलणाऱ्या लोकांनाच माहित असते.
आपल्या भाषेचा गोडवा नेहमीच निराळा असतो त्या भाषेच्या गोडव्याची तुलना आपन कोणत्याही भाषेबरोबर करू शकत नाही. मात्र, प्रत्येकाला आपली भाषा ...