आज विकास म्हणजे फक्त रस्ते आणि उड्डाणपूल इतकीच व्याख्या या दिवसांत झाली आहे आणि इतक्या हजार कोटींचा रस्ता बनवल्या गेला आणि तितक्या हजार कोटींचा रस्त्याचं उदघाट्न झालं यातच या दिवसांत सगळेच सत्ताधारी धन्यता मानायला लागले आहेत: राज ठाकरे
महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर आगपाखड करताना आपले मत मुंबई येथील शिवतीर्थ मैदानावर झालेल्या गुढी ...
