महाराष्ट्र

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र सरकार एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले क्रिकेट मैदान बांधत असल्याचे समजले. ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो....

Read more

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

जे लोकं त्यांच्या गावात लोकांसाठी आणि स्त्रियांसाठी सार्वजनिक शौचालये बांधू शकत नाहीत, त्यांना वारंवार प्रोत्साहन देण्यात काही उद्देश आहे का?...

Read more

हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही, देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा. ती शिकण्याची सक्ती मुलांवर का केली जात होती ? कुठल्यातरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होतं हे माहित नाही: राज ठाकरे

गेले जवळपास दोन महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरु आहे. सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून...

Read more

ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं: देवेंद्र फडणवीस

ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे पण ब्राह्मण समाजाचं काम दुधात साखरेचं आहे, चिमूटभर साखर टाकली तरी गोडवा तयार...

Read more

महसूल विभागाच्या वतीने मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना राज्यभरात लागू,राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन आहे की, आपण सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा:चंद्रशेखर बावनकुळे

विकसित भारतासाठी जसे दर्जेदार रस्ते व महामार्ग आवश्यक आहेत त्याचप्रमाणे समृद्ध ग्रामीण भारतासाठी पाणंद रस्ते महत्वाचे आहेत. शेतकरी बांधवांना आपल्या...

Read more

अनुसूचित जाती-जमाती उपयोजनांचा निधी दुसरीकडे वळवण्याची प्रथा तत्काळ थांबवावी:वर्षा गायकवाड

अनुसूचित जाती-जमातींच्या उपयोजनांसाठी राखीव असलेला निधी ‘लाडकी बहीण’सारख्या योजनांसाठी वापरण्यात येत आहे, हे केवळ अन्यायकारक नाही तर, घटनात्मक तरतुदींनाही हरताळ...

Read more
Page 5 of 7 1 4 5 6 7

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio