महाराष्ट्र

आज सोबत चालण्याचा काळ आहे, मिळून मिसळून जेव्हा समोर जात असाल तरच लोकांची प्रगती आणि समाजाची प्रगती होताना आपल्याला बघायला मिळेल.

जमाना वेगळा आहे. वेगवेगळया देशातील विमाने, जहाजे आज आपल्या देशात येतात. आपल्या देशातील विमाने वेगवेगळया देशात उतरतात. वेगवेगळया देशातील लोक...

Read more

थंडी चे दिवस सुरू झालेले आहेत, हळूहळू लोकांनी आता आपले रंगा रंगाचे, स्वेटर, जॅकेट, बाहेर घालून जायला सुरवात केलेली आहे अस बघायला मिळते.

थंडी चे दिवस सुरू झालेले आहेत, हळूहळू लोकांनी आता आपले रंगा रंगाचे, स्वेटर, जॅकेट, बाहेर घालून जायला सुरवात केलेली आहे...

Read more

पूर्वी वृत्तपत्रांच काम वेगळ असायच या दिवसांत तो उद्देश कुठेतरी हरवल्या सारखा लोकांना जाणवतो.

या दिवसांत वृत्तपत्र विकणार्‍या लोकांची पंचायत एवढी असते की काय म्हणाव. पक्ष आणि पुढारी राज्यात आणि देशात जरी अनेक असले...

Read more

भारत या काळात जगातील लोकांना त्याच्या संस्कृतीमुळे, त्याच्या इतिहासामुळे, देशाच्या प्रत्येक वेगवेगळ्या प्रदेशात लोकांना दिसणाऱ्या पर्यटन स्थळांमुळे प्रचंड आकर्षित करत आहे

भारत हा एक सुंदर देश आहे जिथे दरवर्षी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात भारतातील वेगवेगळ्या प्रदेशात मोठ्या संख्येने विविध प्रकारचे पक्षी भेट...

Read more

स्थानिक शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्या हातून जाऊ नये हे आज आवश्यक आहे. कारण अनेकांचे परिवार त्यावर चालतात आणि त्यांची गुजराण त्यावर होते.

येणार्‍या काळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांत आणि दुर्गम भागांत असलेल्या खेड्या पाड्यांत सुद्धा शिक्षणाची दारं उघडली तर तिथल्या कित्येक मुलांच्या जिवनात...

Read more

ज्या प्रकारे शहरे आणि तालुके फुगत आहेत त्यावरून आपल्याला कळते की आता ही रस्ते ह्या वेगाने वाढणार्‍या लोकसंख्ये साठी पुरेशी पडणार नाही. तेव्हा आपल्या कडील रस्त्यांच रुंदीकरण होणे महत्वाच आहे अस वाटून जात किंवा बाकीच्या विकसित देशातील ज्या काही चांगल्या गोष्टी किंवा तंत्रज्ञान ते लोकं आत्मसात करतात आणि तिथल्या रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाय योजतात ते आपल्याकडे सुद्धा उपयोगात आणले तर लोकांच जीवन आणखी सुखकर आणि तणावमुक्त होऊ शकतं.

सध्याचे शहरांतील आणि तालुक्यातील रस्ते आपण बघितले आणि त्यावर असणारी प्रचंड वाहनांची गर्दी बघितली, जिथे लोकांना दाटीवाटीने आपली वाहणे पुढे...

Read more

राज्यात आजमितीला दर्जेदार अशी क्रिकेटची मैदाने आहेत. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने खेळले जातात. हे सर्व समोर असताना नवीन मैदान बांधण्याची घाई कशासाठी: सुप्रिया सुळे

महाराष्ट्र सरकार एक लाख प्रेक्षक क्षमता असलेले क्रिकेट मैदान बांधत असल्याचे समजले. ही आनंदाची बाब आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो....

Read more

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

जे लोकं त्यांच्या गावात लोकांसाठी आणि स्त्रियांसाठी सार्वजनिक शौचालये बांधू शकत नाहीत, त्यांना वारंवार प्रोत्साहन देण्यात काही उद्देश आहे का?...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio