महाराष्ट्र

नागपूरची मेट्रो आता नागपूरकरांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनली आहे. मेट्रो प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी सुद्धा प्रोत्साहन या अर्थसंकल्पातून नागपूरच्या जनतेला मिळाले आहे:चंद्रशेखर बावनकुळे

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी महायुती सरकारच्या वतीने मांडलेल्या अर्थसंकल्पात नागपूरच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव तरतूद केली आहे....

Read more

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यक्ति व संस्था आणि उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जाते. त्यामुळे नदी प्रदूषणाचा प्रश्ण गंभीर झाला आहे: पंकजा मुंडे

स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यक्ति व संस्था आणि उद्योगांकडून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता नदी पात्रात सांडपाणी सोडल्या जाते. त्यामुळे...

Read more

आम्ही फक्त घेण्यावर नव्हे, तर घेण्यापेक्षा अधिक देण्यावर विश्वास ठेवतो. जैन समाजाने हा घटक अमलात आणला आहे:देवेंद्र फडणवीस

बिबवेवाडी, पुणे: देशातील येणाऱ्या पिढीला प्रशिक्षित करण्याचे काम भारतीय जैन संघटना करत आहे.बिबवेवाडी, पुणे येथे आयोजित '' भारतीय जैन संघटना...

Read more

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल, हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता, अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते, अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा कदाचित लोकांना नसेल.

नुकताच लागलेले महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकाल हे राज्यातील आणि देशातील लोकांकरिता अतिशय आश्चर्यकारक आणि अनपेक्षित होते अश्या प्रकारच्या निकालांची अपेक्षा...

Read more

गुजरात राज्य स्वबळावर आपली प्रगती करत नसून महाराष्ट्राच्या वाट्याच्या गोष्टी हिरावून आपला विकास साधत आहे: नाना पटोले

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायति सरकारवर हल्लाबोल करताना , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र...

Read more

घर घर संविधान अभियान: शासन निर्णय

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील जे सर्वोत्कृष्ट संविधान भारताला दिले, त्याला आता ७५ वर्ष पूर्ण होत आहेत.त्यानिमित्त संविधानाचा अमृत...

Read more

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी उपाययोजना सुरुवात करणे आवश्यक असते.

पावसाळा संपत आलेला आहे आणि हिवाळ्याची चाहूल हळूहळू लागायला सुरवात झालेली आहे. महाराष्ट्रातील काही भाग अशे आहेत जिथे आतापासून पाण्यासाठी...

Read more

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, हि आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे . कारण आपल्या भाषेचं महत्व आणि गोडवा काय असतो, त्याची जाणीव फक्त ती भाषा बोलणाऱ्या लोकांनाच माहित असते.

आपल्या भाषेचा गोडवा नेहमीच निराळा असतो त्या भाषेच्या गोडव्याची तुलना आपन कोणत्याही भाषेबरोबर करू शकत नाही. मात्र, प्रत्येकाला आपली भाषा...

Read more

निवडणूक येताच शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत भावना जागृत होऊन गोमातेला राज्यमाता घोषित करण्याचा साक्षात्कार होणाऱ्या या सरकारच्या भावना गोमाता अडचणीत असताना कुठे जातात ? रोहित पवार

गाईंना राज्यसरकारने नुकताच राज्य गोमातेच्या दर्जा दिला . यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकार वर...

Read more

जेष्ठ नागरिकांनो , शासनाच्या या योजनांचा लाभ घ्या आणि नव्या जोमाने जीवन जगा: महाराष्ट्र शासन

निराधार जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभागाकडून काही समाजउपयोगी योजना राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये, जेष्ठ...

Read more
Page 2 of 3 1 2 3

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio