chiwchiwat team

chiwchiwat team

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

जर गावे सुंदर केली गेली आणि तरुण त्यांच्या गावांमध्ये काहीतरी करू शकतील तर भविष्यात आपल्याला अनेक चांगले बदल दिसतील.

जे लोकं त्यांच्या गावात लोकांसाठी आणि स्त्रियांसाठी सार्वजनिक शौचालये बांधू शकत नाहीत, त्यांना वारंवार प्रोत्साहन देण्यात काही उद्देश आहे का?...

मुंबईत रोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणाला काहीही देणं घेणं नाही.मुंबई रेल्वेसाठी एक वेगळं महामंडळ हवं, ही मागणी गेले कित्येक वर्षांपासून केली जात आहे.पण आजपर्यंत एकाही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलं नाही: राज ठाकरे
शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याची गरज आहे: नरेंद्र मोदी

शांततेसाठी भारताची वचनबद्धता आणि दहशतवादाच्या धोक्याचे उच्चाटन करण्याची गरज आहे: नरेंद्र मोदी

भारताने पाकिस्तान विरुद्ध सिंदूर हे मिशन सुरु केले होते आणि या दरम्यान पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरांवर भारतीय वायुदलाकडून, सन्यदलाकडून आणि नौवसेनेकडून...

माझे सरकार हे समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या मुद्द्यावर निवडून आले आहे: किअर स्टारमर

माझे सरकार हे समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या मुद्द्यावर निवडून आले आहे: किअर स्टारमर

माझे सरकार हे समाजामध्ये चांगले बदल घडवून आणण्याच्या मुद्द्यावर निवडून आले आहे. आमचे पहिले काम अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था...

सानिया मिरझा चा झक्कास अंदाज आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का !

सानिया मिरझा चा झक्कास अंदाज आणि तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा सुखद धक्का !

भारताची माजी टेनिस स्टार सानिया मिर्झा ही सोशल मीडिया वर आपल्या चाहत्यांना आपल्या खेळामुळे आणि आपल्या अप्रतिम पोषाखा मुळे नेहमीच...

आपलं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं काँग्रेस पक्षाला नाकारलं आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात: चंद्रशेखर बावनकुळे
भाजपला जनतेची किंवा कोणत्याही समाजाची पर्वा नाही, प्रत्येकाला त्यांचे गमावलेले स्थान परत मिळवण्याची शक्यता शोधायची आहे:अखिलेश यादव

भाजपला जनतेची किंवा कोणत्याही समाजाची पर्वा नाही, प्रत्येकाला त्यांचे गमावलेले स्थान परत मिळवण्याची शक्यता शोधायची आहे:अखिलेश यादव

भाजपला जनतेची किंवा कोणत्याही समाजाची पर्वा नाही, प्रत्येकाला त्यांचे गमावलेले स्थान परत मिळवण्याची शक्यता शोधायची आहे परंतु आता लोकं खूप...

जास्त पर्यटन म्हणजे जास्त पर्यटक आमच्या देशात येतील: क्रिस्टोफर लूक्सन

जास्त पर्यटन म्हणजे जास्त पर्यटक आमच्या देशात येतील: क्रिस्टोफर लूक्सन

जास्त पर्यटन म्हणजे जास्त पर्यटक आमच्या देशात येतील आमच्या देशातील मुख्य रस्त्यांवर दिसतील आणि फिरतील ते आमच्या बार, बेकरी आणि...

महाराष्ट्रामध्ये २०२४ ची निवडणूक ही लोकशाही मध्ये झालेल्या हेराफेरी ची ब्लू प्रिंट होती:राहुल गांधी

महाराष्ट्रामध्ये २०२४ ची निवडणूक ही लोकशाही मध्ये झालेल्या हेराफेरी ची ब्लू प्रिंट होती:राहुल गांधी

महाराष्ट्रा मध्ये बीजेपी इतकी गोंधळलेली का होती हे समजने मुळीच कठिन नाही. महाराष्ट्र मध्ये २०२४ ची निवडणूक ही लोकशाही मध्ये...

पर्यावरणा बद्दल जागरूकता असणे त्याचबरोबर निसर्गाच समतोल असंतुलित करणाऱ्या गोष्टींकडे लोकांनी आणि प्रशासनाने सुद्धा काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे हे आज आम्हाला समजणे आवश्यक आहे. पर्यावरण दिवस फक्त साजरा करून अर्थ नाही तर त्या दृष्टीने काम होणे सुद्धा आवश्यक आहे!
Page 14 of 19 1 13 14 15 19

Live Cricket Score

Rashifal

Panchang

Radio